[प्रशंसा] नोकरी [संगीत] [प्रशंसा] [प्रशंसा] हां हॅलो [संगीत] हे बंद आहे वाटतं बंद आहे आवाज नाही काय सगळ्यांना नमस्कार [संगीत] आत्ताच आम्ही महायुतीच्या वतीनं सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेला आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनस्वराज्य पक्ष युवा स्वाभिमान पक्ष रास आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचे पत्र हे आम्ही दिलेला आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी देखील त्याच आशयाचे पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्र पक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे
नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू साहजिक आपला प्रश्न असणार आहे की किती लोकांच्या शपथविधी होतील वगैरे याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल किती लोकांचा शपथविधी होईल या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्या करता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघेही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगती करता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हा मला विश्वास आहे मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी यांना
भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघेही दादा असतील शिंदे साहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्र पक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू विशेषतः आम्ही जी काही आश्वासन दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासन आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो
देशाचे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा त्याचप्रमाणे आमच्या मित्र पक्षांसमवेत आम्हाला सातत्याने पाठिंबा देणारे आरपीआयचे माननीय रामदासजी आठवले यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि यानंतर माननीय शिंदे साहेब आणि दादा देखील बोलतील पण आपल्या सर्वांना देखील उद्या आपण सर्वांनी साडेपाच वाजता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण मी देतो आज आज माननीय राज्यपाल जी से हमने भेंट ली है और माननीय राज्यपाल जी को भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनस्वराज्य पार्टी युवा स्वाभिमान पार्टी रासप और इंडिपेंडेंट ऐसे सभी के पत्र आज हमने सौंपे हैं
मैं आभार व्यक्त करना चाहता हूं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का एकनाथराव शिंदे जी ने शिवसेना के अध्यक्ष के तौर पर और शिवसेना के लेजिस्लेचर पार्टी के प्रमुख के तौर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद के लिए मेरे नाम की शिफारिश का पत्र दिया है साथ-साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष और लेजिस्लेचर पार्टी के नेता माननीय अजित दादा पवार जी ने भी उसी प्रकार का पत्र दिया है श्री विनय कोरे जी रवि राणा जी श्री गुट्टे जी और हमारे इंडिपेंडेंट्स जो हमारे साथ है सभी ने इसी आशय का पत्र माननीय राज्यपाल जी को सौंपा है और
इन सभी पत्रों को देखते हुए माननीय राज्यपाल जी ने हमें आमंत्रित किया है सरकार बनाने के लिए नई सरकार का शपथ विधि यह पांच तारीख को शाम को 5:30 बजे विश्व गौरव भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में संपन्न होगा मुंबई के आजाद मैदान पर यह संपन्न होगा और इस शपथ विधि में तीनों पार्टी के नेता वहां पर रहेंगे उसके बाद और किसका शपथ विधि होगा इसका फैसला हम शाम तक करेंगे हमारी बैठके हैं उसके बाद हम शाम तक करेंगे जैसा ही फैसला होगा वैसे आपको इत्तला दी जाएगी कल मैं स्वयं माननीय
हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने यह निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है इस सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे शिवसेना के भी विधायकों की इच्छा है और महायुती के भी विधायकों की इच्छा है और मुझे पूर्ण विश्वास है कि वह हमारे साथ रहेंगे और पिछले ढाई सालों में शिंदे जी के साथ माननीय अजित दादा और मैं हम तीनों ने मिलकर साथ में मिलकर सारे निर्णय किए हैं और आज भी हमारे लिए यह जो पद है यह पद एक प्रकार से टेक्निकल बात है
हम तीनों मिलकर और साथ में हमारे जो साथी पक्ष हैं उनको साथ में लेकर तमाम निर्णय करेंगे और महाराष्ट्र को नई ऊंचाइयों पर ले जाना का जो संकल्प हमने लिया है और विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को जो वादे हमने किए हैं उन वादों को पूरा करने के लिए पूरी जी जान के साथ यह सरकार काम करेगी मैं आज के इस मौके पर हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का बहुत-बहुत आभार व्यक्ति करता हूं कि उन्होंने मेरे जैसे एक कार्यकर्ता को लगातार नेतृत्व करने का अवसर दिया साथ-साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश
नड्डा जी और हमारे गृहमंत्री अमित भाई शाह जी का भी मैं आभार व्यक्त करता हूं हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर महाराष्ट्र में जो हमारा साथ निभाते रहे हैं ऐसे केंद्रीय मंत्री माननीय रामदास जी आठवले इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं हमारी पार्टी के शीर्ष के नेता राजनाथ सिंह जी नितिन गडकरी जी तमाम शीर्ष नेतृत्व का मैं आभार व्यक्त करता हूं और हम सब लोग मिलकर महाराष्ट्र को एक अच्छी सरकार देंगे इस प्रकार का संकल्प करते हुए महाराष्ट्र की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं और अजित दादा से निवेदन करता हूं कि दादा
आप सभी को संबोधित करें खरं तर देवेंद्र जी सर्व सांगितलं असलेलंच आहे मी फक्त एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो मी मस्त चॅनेल वाल्यांनी दादाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेरा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेले आहे त्यांना 11 जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलाही जरी गव्हर्मेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीट नेटकं लागतंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला
घेऊन काय नियमांमध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती आणि प्रफुल भाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुल भाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढे ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची चिन्हाची तर तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीने निर्णय देईल परंतु मागे कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं
अशा तीन गोष्टीच्या करता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळे तिथं आपला विवांत आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यामुळे सुनीतारा पण तिथे होती हे ही दोघं तिकडे होते लोकसभेत राज्यसभेत आणि म्हणून मी गेलो होतो त्याच्यामुळे ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमित भाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो कारण आमची आधीच चर्चा एकनाथरावजी देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असतो त्यावेळेस झालेली होती आणि तशा पद्धतीने आता सगळे गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेली आहे आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता मनापासून प्रयत्न करू आम्हाला अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला
सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातनं आमचा शेतकरी अडचणीत देत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण त्याबाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठेही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला हा फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं
काम उत्तम पद्धतीने पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीने राज्याला पुढे नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्या मध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगती पथावरच नंबर एक च राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम हे आम्हा तिघांच्या कडून आमच्या सरकारकडून महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला येतो आणि इथं थांबतो धन्यवाद चालू
आहे ना चालू आहे चालू आहे सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत आवाज येतोय हे घेऊ नाही येतोय हा घेऊ का हा ठीक आहे दुसरा आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली उद्या आझाद मैदान मध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिले आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी येतात वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि आणि पाठिंब्याचे पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय आणि यापूर्वीच तुमच्या
पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होतं याचा आनंद आहे मला खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत
महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्यामध्ये सर्वच आहेत आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला आणि एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला यामागे नक्कीच गेल्या अडीच वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं तिघांनी मिळून आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना
मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहित आहेत मी त्याची एकदा डिटेल मध्ये बोलू इच्छित नाही परंतु जे विकास काम महाविकास आघाडीने थांबवली होती जे प्रकल्प थांबवले होते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते या महाराष्ट्राला दहा वीस वर्ष मागे नेणारा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ ते प्रकल्प आम्ही सुरू केले मार्गी लावले आणि त्याची उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केली याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे शेवटी सरकार कुणासाठी असतं सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं लोकांसाठी असतं राज्याच्या विकासासाठी असतं आणि ते आम्ही
तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही अडीच वर्षात केलं याचं खूप समाधान आम्हाला आणि एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही काही ना काही एक आधार म्हणून एक सहकार्य म्हणून एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित शहा साहेब असतील नड्डाजी असतील केंद्रीय मंत्री असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचे सरकार या ठिकाणी आम्ही अडीच
वर्ष चालवलं आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला आणि या जनतेने देखील कामावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये भरभरून दिली आपल्यालाही कोणालाही किंवा अनेक सगळे अंदाज वर्तवणारे जे सगळ्या एजन्सी असतात एक्सपर्ट असतात त्या सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद ठरवला आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला
अडीच वर्षासाठी देखील कामी आला आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली त्याचाही आनंद मला आहे आणि म्हणून आमचं अगदी टीम वर्क जसं अडीच वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाही तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचे सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन
करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढे नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल त्यांनी तुम्हाला विनंती देखील केली की तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हा तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार आहात अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू [प्रशंसा] नका अरे बाबा एवढी काम
केली की आठवणीतलं एक क्षण काय सांगू एवढे निर्णय आम्ही घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते पहले अलग जब आप बन रहे थे सेम हॉल आज आप अनाउंस कर रहे हैं किस तरीके से ढाई साल का प्रवास रहा और आगे का बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम हमारी सरकार ने महायुक्ति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका सुनहरा अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए इसकी हमें खुशी है आज तब्येत चांगली आहे म्हणजे आवाज थोडा अरे आता तब्येत
होते चांगली ना आता लगेच कसं जोरात बोलू शपथे क्या आप और अजित दादा पवार साहब भी कल पद की शपथ देंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूं रुको थोडा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लीजिए ना उनका समझ में आएगा तो लेने वालों को दादा को दादा को नहीं नहीं अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती तो राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार [प्रशंसा] आहे काय
अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाहीये बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल की आमच्याबद्दल काय तुम्ही चला [प्रशंसा] [संगीत] [संगीत] धन्यवाद होऊ द्या चला