अज्ञानंतीस ज्ञानाला चक्ष्म श्री गुरम श्री चैतन्य मन स्थापित स्वयं रूपात हे कृष्ण करुणांधते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते राधे वृंदावनेश्वरी यशुते देवी प्रणमा ह नमो विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामीने नमस्ते सरस्वती देवे गौरवाण प्रचार निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशत जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे आपण एक दोन मिनिट कीर्तन करू जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा
माधव कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ श्रीवर जय गोपीजन वल्लभ श्रीवर पुंडरी माध माध पुंजहा यशोदानंद यशोद नंदन ब्रजनर यमुनावन जय राधा माधव कुंजहरी राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे रामा राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरी हरे हरे राम राम राम हरे हरे हरी बोल हरे कृष्णा सगळ्यांच पुन्हा एकदा खूप
स्वागत आहे आजच्या या अध्ययन वर्गामध्ये अपरा एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी सादर वंदन श्री श्री गौरनेताई यांच्या चरणी सादर वंदन श्री शला प्रभुपाद यांच्या चरणी सादर वंदन श्री जयता स्वामी गुरु महाराज यांच्या चरणी सादर वंदन श्री नामाननिष्ठ प्रभूजी यांच्या चरणी सादर वंदन आणि इस्कनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून आपण आपल्या अध्ययन मार्गाला सुरुवात करूया त आपण नवव्या अध्याया श्लोकावरती होतो नवव्या श्लोकावर आपण काय बघितलं कोण सांगू शकेल काय बघितलं आपण नवव्या श्लोकावर पण आतापर्यंत जी श्लोकांची उजळणी केलेली आहे छोटे श्लोक आहेत नऊ दहा 11 माताजी साहू हा यस
माताजी हा नव्या श्लोकामध्ये मथुरा आणि आसपासचा भौतिक प्रदेश वैकुंठापेक्षा श्रेष्ठ समजला जातो असं म्हटलय कारण भगवंती भगवंतांनी स्वतः तिथे अवतार घेतला बरोबर आणि त्याच्याही पुढे जाऊन वृंदावनाच्या अंतर्गत भागातील जी अरण्य आहेत 12 प्रकारची बरोबर तेही त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ समजले जातात कारण भगवंतांचे बालपण तिथे गेलाय बाल लीला तिथे गेला आहे बरोबर आणि याहूनही गोवर्धन पर्वत श्रेष्ठ त्यांनी सांगितला आहे कारण देवांचा राजा इंद्र यांनी त्यांनी क्रोधित होऊन केलेल्या पाऊस मुसळदार पावसापासून ब्रजवासियांचे रक्षण तिथे सात दिवस सात रात्रीपर्यंत भगवंतांनी आपल्या कळंगुळीवर गोवर्धन उचलून ते संरक्षण सगळ्यांचे केले होते अगदी बरोबर गोपिकांसह ते गाई चारत असत तिथे आणि श्री
राधेसह प्रेमलीला करत होते आणि त्याच्याही पुढे जाऊन राधाकुंडाचं महत्व त्यांनी त्या ठिकाणी जास्तीच सांगितलेल आहे. खूप छान खूप छान माताजी हरी बोल तर अशा प्रकारे म्हणजे ज्या पद्धतीने की भगवंतांची आंतरिक शक्ती आनंद आनंद शक्ती जी राधाराणी आहे तिच चैतन्य महाप्रभूंनी ते शोधून काढल आणि तिथे ते तलाव मिळालेला आहे तिथे खोदल्यानंतर ते राधाकुंड ज्याच्यात स्नान केलेले आहे त्यांनी म्हणजे तो जी माधुर्य रस आहे तो आपण तिथे अनुभवू शकतो आणि असं अप्रतिम त्या लीला भगवंतांच्या तिथे आहेत आणि या राधाकुंडाच महत्त्वच आपण पुढे जाऊन जाणणार आहोत तर या पुढच्या दोन्ही श्लोकांमध्ये आपल्याला आता आज लहान श्लोक आहे दोन्ही
प्रयत्न करू की आपण हे पूर्ण करू आज म्हणजे आपल उपनिषद आपलं उपदेशामृत पूर्ण होईल तर त्यानंतर तुम्हाला क्विजेसही लवकरच त्याच्या दिल्या जातील आपण टेक्निकल टीम ऑलरेडी त्या कामात सगळं कोर्डिनेशन माझ चालू आहे त्यांच्याबरोबर तर आपल्याला लवकरच ती क्विज सुद्धा मिळेल म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रश्न एकदा सोडवलेत की तुम्हाला अजून त्याचा एक कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो की यस हा श्लोक आपण वाचला आहे तो पूर्ण केला आहे तोपर्यंत श्लोक वाचत रा तात्पर्य वाचत राहा आणि निश्चित आपला अभ्यास चालू ठेवा तर आपण बघतो आहोत इथे श्लोक क्रमांक द आणि 11 हे पुढच्या त्याच सिक्वेन्स मध्ये त्याचाच विस्तार म्हणून आपण
या राधा कुंडा विषयी जाणणार तर श्लोक द मी वाचते कर्म परितो हरे प्रियतयाव् ज्ञानमुक्त भक्ती परम प्रमनिषठा ते पशुपाल पंकज साराधिक प्रतसी तामनाकृती आपण शब्दार्थ थोडे जाणून घेऊया या शलोकाचे कर्मीभ्या सर्व सकाम कर्मी जनांपेक्षा परित सर्व प्रकारे हरे हे भगवंता प्रियतया प्रिय असल्यामुळे व्यक्ती शास्त्रात सांगितलेले व्यक्ती शास्त्रात सांगितले आहे ज्ञानी ज्ञानी ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान विमुक्त ज्ञानामुळे मुक्त झाले भक्ती परम भक्तिमय सेवेत रमवाण झाले प्रेम एकनिष्ठा ज्यांनी शुद्ध भगवत प्रेम प्राप्त केले आहे तत त्यापेक्षा श्रेष्ठ ते त्यांच्याून श्रेष्ठ तहा त्या पशुपाल पंकज गोपाल गोप बालक श्रीकृष्णांवर नित्य आश्रित अशा त्या गोपी ताभ्या त्या सर्वांहून श्रेष्ठ
अपी निश्चित सा राधिका श्रीमती राधिका प्रेषठा अतिशय प्रिय तदव त्याचप्रमाणे यम हे तदीय सरसी तिचे सरोवर ता राधा कुंडाचा न आश्रय आश्रय कहा कोण कृती अत्यंत भाग्यशाली भाषांतर वाचून पाहू आपण याचा अनुवाद कसा सांगितला शला प्रभुपाद की जय शास्त्रात असे म्हटले आहे की सर्व प्रकारच्या सकामकर्मी लोकांमध्ये ज्याला उच्चतर जीवन मूल्यांच प्रगत ज्ञान प्राप्त झालेल आहे तो भगवान हरींना विशेष प्रिय आहे. या लोकांना ज्ञानी म्हणतात आणि अशा अनेक ज्ञानी जनांपैकी जो ज्ञानाच्या बळावर खरोखर मुक्त झालेला आहे तो कदाचित भक्तिमय सेवेस प्रारंभ करू शकतो तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे तथापि ज्याने प्रत्यक्षात विशुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त केले आहे
तो ज्ञानमुक्त व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे उच्चतर भक्तांमध्ये गोपिका श्रेष्ठ आहेत कारण त्या गोपाळ कृष्णावर सदैव आश्रित असतात सर्व गोपींमध्ये श्रीमती ती राधाराणी श्रेष्ठ आहे कारण ती श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय आहे तिचे कुंड हे भगवान श्रीकृष्णांना तिच्या इतकेच प्रिय आहे तर मग राधाकुंडाच्या तटावर निवास करण्यास आणि आनंदी भक्तिमय भावनेने भरलेल्या चिन्मय शरीराद्वारे फेरीतून श्री श्री राधा गोविंद या दिव्य युगुलाची प्रेममय सेवा करण्यास कोण नकार देईल या ठिकाणी दिव्य युगुलाच्या अष्टांगकालीय लीला नित्य घडत असतात खरोखर राधाकुंडाच्या ततावरती भक्तिमय सेवा करणारे भक्त ब्रह्मांडांमध्ये सर्वाधिक भगवान होत किती सुंदर शब्दार्थ दिलेला आहे अप्रतिम असा शब्द त्याच वर्णन आहे आणि श्रीमती राधाराणीच
की ज्या प्रकारे राधाराणीच्या या शक्तीला अस मानलेला आहे आणि राधाकुंडाच्या तटावर निवास करून आम्ही अतिशय भक्ती भावनेने चिन्मय शरीराद्वारे प्रेरित होऊन श्री श्री राधा गोविंद या युगुलाची सेवा करणं हे उच्चतम ध्येय आहे कारण भगवंत म्हणतात जे सातव्या अध्यायात सांगितलेल आहे की जे आर्थ अर्थ ज्ञानी जिज्ञासू या चार प्रकारच्या व्यक्ती भगवंताना शरण येऊ शकतात पण ज्या चार प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्या असुर आहेत नराधव आहेत माया अपूत ज्ञान आणि मूर्ख लोक जे आहेत ते भगवंताना कधीही शरण येऊ शकत नाही पण इथे भगवंतांनी अत्यंत सुंदरपणे या राधाकुंडाचे जे वर्णन केलेला आहे आणि त्याप्रमाणे या दिव्य युगलाची सेवा करण्यासाठी
आपण त्या त्या अवतारामध्ये म्हणजे निदान अवतार म्हणता येणार नाही पण निश्चितच राधाकुंड या राधाकुंडाच्या तटावरती चिन्मय शरीराद्वारे आणि अशा या चिन्मय म्हणजे भगवंतांच्याही प्रिय आता भगवंतांना काय प्रिय आहे तर भगवंतांची सेवा आणि ती सेवा म्हणजे राधाराणीची सेवा पण ज्या हरे कृष्णाच्या महामंत्राद्वारे राधाराणीला अळवून भगवंतांच्या सेवेत ठेव अस म्हणतो आणि म्हणूनच खरोखर राधाकुंडाच्या तटावर भक्तिमय सेवा करणारे भक्त ब्रह्मांडा ध सर्वाधिक भक्त भागवत होत भाग्यवान बघा की अतिशय महणजे असा योग येण हे अतिशय दुर्मेळ आहे आणि म्हणून ही लोक अत्यंत हे सगळे जे भक्त आहेत हे सगळे अत्यंत भाग्यशाली आहेत तात्पर्य कोणाला वाचायच का हरे कृष्ण कोणाची
वाचायची इच्छा आहे तात्पर्य माताजी यस माताजी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्ण या क्षणी जवळजवळ सर्व सर्वजण कोणते ना कोणते सकाम कर्म करण्यात मग्न आहेत ज्यांना कर्म करून भौतिक लाभ मिळवण्याची इच्छा मिळवण्याची इच्छा असते त्यांना कर्मी म्हणतात या भौतिक जगातील सर्व जीव मायावश झालेले आहेत याचे वर्णन विष्णु पुराणामध्ये सा पूर्णांक सर्ंक सा पूर्णांक 61 पुढील प्रमा केलेले आहे विष्णु शक्ती पराक्ता क्षेत्रज्ञ तथा अविद्यार्म्या संज्ञा शक् ऋषींनो भगवंताच्या भगवंताच्या शक्तीचे तीन प्रकारात विभाजन केले आहे आणि ते प्रकार म्हणजे आध्यात्मिक शक्ती तटस्थता शक्ती आणि माया शक्ती माया शक्ती किंवा भौतिक शक्ती ही तिसऱ्या श्रेणीची शक्ती तृतीया
शक्ती समजली जाते मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले जीव डुकरा कुत्र्याप्रमाणे केवळ इंद्रिय भोगाकरिता काबाड कष्ट करतात तरी देखील या जीवनात किंवा पुण्यकर्मे करून पुढील जीवनात वेदांमध्ये वर्णिलेले यज्ञ करण्याकडेही काही कर्मी आकर्षित होतात अशा प्रकारे त्यांच्या पुण्याईच्या बळावर त्यांना स्वर्ग लोकांची प्राप्ती होते वास्तविक जे लोक वैदिक आदेश आदेशांचे काटेकोर पालन करून यज्ञ करतात त्यांना चंद्रलोक किंवा त्यापेक्षाही श्रेष्ठ लोकांची प्राप्ती होते भगवद्गीतेतन पूर्ंक 21 मध्ये सांगितल्याप्रमाणे पुण्य मर्तलोकम विषंती त्यांची तथाकथित पुण्य संपल्यावर त्यांना परत मर्तलोक किंवा पृथ्वीवर पाठवले जाते असे लोक पुण्यकर्माच्या बळावर जरी स्वर्गामध्ये जाऊन हजारो वर्षांपर्यंत सुखोपभोग घेत असले तरी त्यांच्या पुण्याईच्या क्षय होताच ते भूतलावर परतून
येतात पाप पाप अथवा पुण्य करणाऱ्या सर्व कर्मी जनांची हीच स्थिती आहे या पृथ्वीवर आपल्याला अनेक व्यापारी राजकीय पुढारी पुढारी व इतर लोक आढळतात आणि ज्यांना केवळ भौतिक सुखातच स्वारस्य असते हे पाप पुण्याचा जराही विचार करत न करता पैसे मिळवण्याच्या मागे असतात अशा लोकांना कर्मी किंवा भोगवादी म्हणतात. कर्मी लोकां लोकांपैकी काही विकर्मी लोक असतात आणि ते वैदिक आदेशांना झुगारून देतात. वैदिक ज्ञानाच्या आधारावर कर्म करणारे सकाम कर्मी विष्णू भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याकरता आणि त्यांच्या वरप्राप्ती करिता यज्ञ करतात. अशाप्रकारे ज्यांना उच्चलोकी उच्च लोकाची प्राप्ती होते असेच कर्मीजन विकर्मी पेक्षा श्रेष्ठ असतात कारण ते वेदांच्या आदेशांचे पालन करतात आणि
ते श्रीकृष्णांना निश्चित प्रिय असतात भगवद्गीतेत चार पूर्ंक अ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रपद्यते ज्या प्रमाणात मनुष्य मला शरण येतो त्याच प्रमाणात त्या प्रमाणात मी त्याला फळ देतो श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की ते भक्तांच्या इच्छा तर सोडात परंतु कर्मी व ज्ञानी लोकांच्या इच्छाही पूर्ण करतात कर्मी जनांना स्वर्ग लोकाची प्राप्ती झाल्यानंतर जर सकाम कर्माविषयी आसक्ती असली तर मृत्यूनंतर त्यांना नवीन भौतिक देह धारण करावा लागतो एखाद्याने पुण्यकर्म केल्यास त्याला स्वर्गलोकात एका देवा देवाचे शरीर मिळते किंवा तत्सम उच्च श्रेणीचे भौतिक सुख मिळते उलट पक्षी पापकर्मे करणाऱ्यांचे पतन होते व पशु व त्यांना पशु वृक्ष किंवा वनस्पती म्हणून जन्म घ्यावा
लागतो अशा प्रकारे विकर्मी अर्थात वैदिक आदर्शांचे पालन न करणाऱ्या दुराचारी लोकां लोकांचे विद्वान दृष्टी मुनी प्रशंसा करीत नाहीत श्रीमद् भागवतात पाच पूर्ंक पाूर् च सांगितले आहे की नम प्रम विकर्मयती केवळ इंद्रिय भोगा करिता कुत्र्या डुकराप्रमाणे कठोर परिश्रम करणारे भौतिकवादी लोक खरे तर वेडेच असतात केवळ इंद्रिय भोगा करिता ते सर्व प्रकारची कुकर्मे करतात भौतिक सकाम कर्मे बुद्धिमान मनुष्याला मुळीच शोभत नाहीत कारण अशा सकाम कर्माचे फळ म्हणून त्याला दुःखमय असे भौतिक शरीर धारण करावे लागते भौतिक अस्तित्वात अस्तित्वाला जोडून असलेल्या तीन प्रकारच्या क्लेशांमधून बाहेर पडणे हेच मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट आहे दुर्दैवाने सकाम कर्मी लोक पैसा मिळवण्याकरता आणि येन
केन प्रकारे स्थळभंगूर भौतिक सुख सुविधा मिळवण्याकरिता वेडे झालेले असतात म्हणून त्यांना नीच योनीत जन्म घेण्याचा धोका पत करावा लागतो भोगवादी लोक या भौतिक जगात सुखी होण्यासाठी मूर्खांसारख्या योजना आखतात ते असा विचार करीत नाहीत की आपण थोडीच वर्षे जगणार आहोत व त्यातील बहुतांश वेळ इंद्रिय भोगाकिता धन प्राप्ती करण्या करण्यात जाणार आहे अशा सर्व कृत्यांचा शेवट मृत्यूमध्ये होतो भौतिकवादी लोक असा विचार करीत नाहीत की वर्तमान देह सोडल्यावर आपल्याला नीच पशु वनस्पती किंवा वृक्ष म्हणून जन्म घ्यावा लागेल अशा प्रकारे त्यांची सर्व कृत्ये मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट पराभूत करणारी असतात. त्यांचा जन्म तर अज्ञानाने भरलेली त्यांचा त्यांचा जन्म तर अज्ञानात
झालेला असतो आणि त्यांची विचारधाराही अज्ञानाने भरलेली असते व या अवस्थेत ते विचार करतात की गगनचिंबी इमारती मोठ्या गाड्या मान सन्मान या सर्व गोष्टींच्या रूपाने आपल्याला भौतिक लाभ मिळत आहेत त्यांना माहित नसते की पुढच्या जन्मी आपले पतन होईल व आपल्या सर्व कृत्यांचे फळ एकच फळ मिळेल पराभव पराभव पराभव जात हा श्रीमद भागवतमचा पाच पूर्णांक पाूर्णांक पाच निर्णय आहे हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण थांबूया आणि मग पुढचा वाचू ठीक आहे अजून तस दव्या श्लोकाला आहे बपैकी सो आपण थांबू आणि चर्चा करूया या विषयी खूप सुंदर अस हे तात्पर्य दिलेल आहे प्रभुपादांनी खूप सुंदर याच्यामध्ये माहिती द्वारे सांगितलेल
आहे बघा की ऋषींनी भगवंतांच्या शक्तीचे तीन प्रकार ऋषींनी भगवंतांच्या शक्तीच कशा प्रकारे तीन भगवंतानी सातव्या अध्यात प्रत्यक्ष स्वमुखाने सांगितलेल आहे की माझ्या तीन प्रकारच्या शक्ती आहे ज्याच्यामध्ये काय आहे कनिष्ठ शक्ती जेष्ठ शक्ती आणि तटस्थ शक्ती म्हणजे काय श्रेष्ठ जी आहे ती स्पिरिचुअल वर्ल्ड आहे जे कनिष्ठ आहे ती मटेरियल वर्ल्ड आहे आणि त्यावरून ती तिथे जो तटस्थ शक्ती आहे त्यावर त्या जीवाला बसवलेल आहे कारण ज्या जीवाला माहिती आहे की त्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे आणि म्हणूनच त्याने ठरवायच आहे की अध्यात्मिक याच्यामध्ये पुढे जायच आहे का भौतिकतेमध्ये गुंतून पडायचा आहे आणि म्हणूनच हा तीन शक्तींच विभाजन दाखवलेला आहे
माया शक्तीचा कचात्यात सापडलेले जीव डुकरा कुत्र्याप्रमाणे केवळ इंद्रिय भोगा करता काबाड कष्ट कारण ते कसे असतात सकाम कर्मी असतात आणि तरी देखील त्यांना जीवनात पुण्यकर्मे करून पुढील जीवनात वेदांमध्ये वर्णिलेले यज्ञ करण्याकडे काही कर्मी आकर्षित होतात म्हणजे सगळ्या सकाम कर्मामध्ये ्या गोष्टी होत असतात आणि मग त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होते पण पुन्हा काय होतं त्यांच पूर्ण तिथे पाप पुण्याची गणना केली जाते पुण्य क्षीण झालं की पुन्हा तुम्हाला मृत्यलोकामध्ये जन्म घ्यायला लागतो आणि म्हणूनच जे वास्तविक जे लोक वैदिक आदेशांचे काटेकोरपणे पालन करतात करून यज्ञ करतात त्यांना वैदिक आदेशा यापेक्षाही त्यांना चंद्रलोक या त्यापेक्षाही श्रेष्ठ लोकांची प्राप्ती होते आणि
भगवद्गीतेमध्येन पूर्ंक 21 मध्ये आपण ऐकतो क्षण पुण्य मर्त्य लोक विषंती याची त्यांची तथाकथित पुण्याई संपल्यावर त्यांना परत मर्त्यलोक किंवा पृथ्वीवर पाठवले जाते असे लोक पुण्यकर्माच्या बळावर जरी स्वर्गामध्ये जाऊन हजारो वर्षे उपभोग घेत असले सुखपोग तरी त्यांच्या पुण्याईचा क्ष होता क्षण होता क्षय होताच त्यांना बुद्धीतलावर परत यायला लागत त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण खूप महत्वाच आहे की ज्या युधिष्ठिर महाराजांना यक्षानी प्रश्न विचारला काय अद्भुत या जगामध्ये अहो जितकी माणसं पटापट मरतात तरी पण एखादा जीव सांगतोय ओके आम फाई ब इथे या दुःखालय वशाश्वतमध्ये तो जातोय जन्म मृत्यू जरा व्याधी मधून आणि म्हणूनच आपण म्हणतो की अशा
प्रकारे ते जाणून घेणं महत्त्वाच आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की भगवद्गीतेमध्ये सांगितलणे पुण्य मर्त लोक विषंती त्यांची तथाकथ पुण्याई संपल्यावर पुन्हा ती सायकल जशी नवव्या अध्यायामध्ये एक स्लाईड होती तुमच्या जुन्या याच्यात सायकल खाली जाऊन वर जाते आणि वरती पुन्हा पुण्यक्षीण मृत्यूचा सगळा व्यवहार झाला की तिथे पुण्यक्षीण झालं तर पुन्हा तुम्हाला मर्त्या लोकांमध्ये भूगोवतावर परत यायला लागतं आणि म्हणूनच आपण अथवा पुण्य पाप अथवा पूर्ण पुण्य करणाऱ्या सर्व कर्मी जनांची ही स्थिती आहे मग जे तामसिक आहेत राजसिक आहेत जे अगदी चुकीच्या गोष्टींनी त्याप्रमाणे पाप आणि पुण्य या सर्व कर्म जनांची कर्मी जनांची हीच स्थिती आहे या
पृथ्वीवर आपल्याला अनेक व्यापारी राजकीय पुढारी पुढारी इतर लोक आढळतात आणि त्यांना केवळ भौतिक सुखातच स्वारस्य असते कारण मग तिथे मटेरियलिस्टिक सगळी ओड आहे हो कारण ते सगळे आहेत तिथे परंतु हे राजकीय पुढारी व्यापारी आपण बघतो म्हणजे कसे त्यांचे लागी बांधे आहेत आणि इतरही त्यांना लोक आढळतात आणि त्यांना भौतिक सुखामध्येच या रमायचं असतं आणि म्हणून ते पाप पुण्याचा जराही विचार न करता पैसा मिळवण्याच्या मागे लागलेले असतात अशा लोकांना कर्मी किंवा भोगवादी म्हणतात. कर्मी लोकांपैकी काही विकर्मी लोक असतात तर ते वेद आदेशाना जुगारून देतात. मग विकर्मी सकामक कर्म म्हणजे कर्मी अकर्मी आणि सका कर्म अकर्म आणि विकर्म
म्हणजे आपण या तीन गोष्टी की ज्या विरुद्ध जाऊन करता आहेत गोष्टी पार्किंग नाही सांगितले तिथेच पार्किंग करायचे बाकी अनेक गोष्टी आहेत की ज्या काटेकोरपणे त्याच पालन केलं जात नाही आणि म्हणूनच अशा प्रकारे वैदिक आदेशांना ते जुगारून देतात वैदिक ज्ञानाच्या आधारावर कर्म करणारे सकामकर्मी भगवान विष्णूंना प्रश्न प्रसन्न करण्याकरता आणि त्यांच्याकडून वरप्राप्ती करण्याकरता यज्ञ करतात बघा इथे वैदिक ज्ञानाच्या आधारावर की जे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याकरता जे सकामकर्मी आहे ज्यांनी एवढ्या लांबून आपण म्हणू ना की सध्या मंदिरामध्ये तुलू टीम आली आहे आणि इतकी सुंदर मुंबईहून सगळे गेलेत सगळे भगवंतांची सेवा करण्यासाठी गेले इत सुंदर आज मंगल आरतीला वाटत
होत अतिशय अप्रतिम अस दृश्य होत छान की भक्तांनी भरलेला होता तो हॉल असा तर छान वाटत होतं आणि म्हणूनच प्रभू सगळ्यांना असच आवाहन करतात की या सगळ्यांनी आणि सेवा द्यायला या निश्चितच आणि म्हणून अशा प्रकारे ज त्यांना पुन्हा मर्त्य लोकाची प्राप्ती होऊ शकते ज्या प्रमाणात मनुष्य मला शरण होतो ते यथामा प्रपद्यते ताव प्रजाम ज्या बलरा बलरामांनी त्यांचे मोठे भाऊ असून हा एक मिनिट हरे बोल हरे कृष्णा म्हणून यथामा प्रपद्यते ज्या प्रमाणात मनुष्य मला शरणतो त्या प्रमाणात मी त्याला देतो की भगवंत त्याप्रमाणे रेसिप्रोकेट करतात की ज्याप्रमाणे मग ज्या बलरामांनी ज्यांचे बंधू असून सुद्धा त्यांनी त्यांचे पाय
दाबले होते त्या भगवंतांनी सुद्धा त्यांच्या बंधूंचे पाय दाबलेत आणि त्यांची सेवा केली की ज्याप्रमाणे जसा जो भक्त भगवंतांना शरण जातोय त्याप्रमाणे भगवंत निश्चित रेसिप्रोकेट करून मग त्या फळाची अपेक्षा केली नाही तरी त्या फळांपासून ते वंचित राहू शकत नाही कारण श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की भक्तांच्या इच्छा तर सोडाच परंतु कर्मी व ज्ञानी लोकांच्या इच्छाही ते पूर्ण कर कारण भक्तांच्या इच्छा शेवटी भक्त आणि सॉरी योगी कर्मी आणि ज्ञानी आणि भक्त हे निश्चितच सॉरी ज्ञानी लोकांना आपण का भगवंतानी म्हटल बघा की अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू या चार प्रकारच्या व्यक्तींमध्ये ज्ञानी ज्यांना अ्सोलट म्हणजे तत्वत भगवंतांना ज्यांनी जाणलेला आहे त्या
ज्ञानींना भगवंतांनी श्रेष्ठ समजलेल की जे भक्तीच्या मार्गावर स्वतःला मार्गस्थ करू शकतात आणि म्हणूनच मग कर्मी जनांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाल्यानंतरही जर कर्माविषयी सकाम कर्माविषयी आसक्ती असली तर मृत्यूनंतर त्यांना नवीन भौतिक देह धारण करावा लागतो कारण जी आसक्ती असेल मग त्याच्यातन भरत महाराज सुटले नाही तो कारण त्या क्षणाची आसक्ती त्या हरणाबद्दलच सगळं प्रेम की ज्या भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत गेलेले भरत महाराज त्यांना हरणाचा जन्म घ्यायला लागला म्हणूनच जर आपण आपण म्हणतो ना की त्यांना नवीन देह का कारण तिथे इच्छा आसक्ती राहिलेली असते हे करायचं मग प्रभुपाद म्हणाले ना की फिशिंग करत होते काही लोक बीचवर जाऊन प्रभुपाद म्हणले त्यांचा
जन्म हा निश्चित करतात की त्यांना पुढच्या जन्मी असच पाण्यामध्ये रंगायच कारण तिथे त्यांना ते तशा प्रकारचा अनुभव घेत आहेत एखाद्याने पुण्यकर्म केल्यास त्याला स्वर्गलोकात एका देवाचे शरीर मिळते किंवा तत्सम उच्च श्रेणीचे भौतिक सुख मिळते उलट पक्षी पापकर्मे करणाऱ्यांचे पतन होते व त्यांना पशु वृक्ष आणि वनस्पती म्हणून जन्म घ्यायला लागतो की बघा मग तुम्ही सकाम कर्म केलं पुण्यकर्म करता आहात तरीही तुम्हाला भगवंतांनी सांगितलेल आहे की नुकसान होत नाही देवाच शरीर मिळत आणि तिथे धामाला तुम्हाला जाता येतं कुठे तर ते स्वर्गलोकाला जाता येतं कुठे ब्रह्मलोक आहे स्वर्गलोकी जो सगळ्यात पडचा लोक आहे तिथे तुम्हाला जाता येतं पण
त्याच्या वरतीच्या ज्या आध्यात्मिक जगामध्ये जाण्याची त्याची पात्रता नसते आणि म्हणूनच अशा प्रकारे विकर्मी अर्थात वैदिक आदेशांचे पालन न करणाऱ्या दुराचारी लोकांची विश्वा विद्वान ऋषी मुनी प्रशंसा करीत नाहीत कारण त्यांची प्रशंसा करण्याच काय हे असतं कारण ते तामसिक वृत्ती असते अकर्मी तुम्ही म्हणाल त्याच्या विरुद्ध जायच स्वतः म्हणाल पूर्व दिशा अशा प्रकारे हे वागण असत आणि म्हणून भगवता भागवतामधला श्लोक आपण वाचला की केवळ इंद्रिय भोगा करता कुत्र्या डुकराप्रमाणे कठोर परिश्रम करणारे भौतिकवादी लोक खरे तर वेडेच असतात कारण त्यांना कळत नाहीय की ते काय करतात फक्त त्या सकाम कर्मामध्ये अडकून बसलेत भगवंतांची सेवा करण आणि हा दुर्मीळ जन्म
मिळालेला आहे तर निश्चितच याच चीज करणं हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून बेडेच म्हटले प्रभुपाद सांगतात ना की प्रभुपाद सांगतात की रास्कल फुल असाच प्रश्न असाच शब्द प्रभू वापरतात आणि प्रभुपादांच्या ज्या कथांमध्ये तुम्ही ऐकाल तर निश्चितच प्रभुपादांनी या प्रकारे देर लुरल रास्कल असे त्यांचे शब्द आहेत कारण ते म्हणतात की जे ज्ञाना अभावी उगीचच जीभ दिली आहे म्हणून उचलली जीभ लावली टाळूला वाटेल ते कोणत करायच नाही तुम्ही वेदांना जाणा तुम्ही वेदांचा अभ्यास करा शास्त्रांना जाणा उपनिषद 108 उपनिषद आहेत आणि अशा या उपनिषदांमधन ज्या काही संदर्भ दिलेले आहेत त्याचं वाचन करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच श्रवणम ही
सगळ्यात उत्तम सेवा आपल्याला सांगितलेली आहे की म्हणून कशाप्रकारे उलट पक्षी पापकर्मे करणाऱ्यांचे पतन होते व त्यांना पशु वृक्ष वनस्पती म्हणून जन्म घ्यायला लागतो कारण जे राजसिकतेमध्ये थोडेसे आहेत पण पुण्यकर्म करण्यासाठी चला हे झालं आहेत आपल्याला काही गोष्टी स्वतःच्या करायच्या आहेत मग त्याप्रमाणे ते काय करतात ते त्या बंधनात अडकायला जातात कारण मग त्यांना पुन्हा जन्म घ्यायला लागतो आणि अशा प्रकारे मग ज्यांना शक्य ते करू शकतात पण सगळ्यांचीच अशी परिस्थिती नसते आणि म्हणूनच वैदिक आदेशांचे पालन न करणाऱ्या दुराचारी लोकांची विद्वान ऋषी मुनी प्रशंसा करीत नाहीत अशा लोकांची प्रशंसा निश्चितच केली जात नाही केवळ इंद्रिय भोगा करता कुत्र्या
डुकराप्रमाणे कठोर परिश्रम करणारे भौतिकवादी लोक खरे तर वेडेच असतात केवळ इंद्रिय भोगा करता सर्व प्रकारची कुकर्मे करतात भौतिक सकाम कर्मे बुद्धिमान मनुष्याला मुळीच शोभत नाहीत अशा सकाम कर्माचे फळ म्हणून त्याला दुःखमय असे भौतिक शरीर धारण करावे लागते बघा सकाम कर्मे बुद्धिमान मनुष्याला मुळीच शोभत नाहीत त्यांनी सांगितल की कशा प्रकारे तर शेवटच वाक्य काय होत सॉरी मुळीच शोबत नाही कारण अशा सकाम कर्मांचे फळ म्हणून त्याला दुःख काण ते बांधत ना तुम्ही त्या कर्माच्या फळांचा उपभोग घेऊ इच्छिता मग त्या कर्माच्या बंधनांमध्ये अडकाचे परिणाम आहे तेही भोगायला लागतात आणि म्हणूनच मग दुःखमय भौतिक पुन्हा शरीर धारण करायला लागत
पण हा दुर्मीळ मानवी जन्म याच सार्थक करण निश्चित आपल्याला वयाची बली 40 45 मध्ये भगवद्गीता हातात आली पण निदान त्या वेळेला आली हे खूप महत्त्वाच आहे आणि म्हणूनच भौतिक अस्तित्वाला जोडून असलेल्या तीन प्रकारच्या क्लेशामधून बाहेर पडणे हे मनुष्य जीवाचं उद्दिष्ट आहे दुर्दैवाने सकामकर्मी लोक पैसा मिळवण्याकरता येण केण प्रकारे क्षणभंगून भौतिक सुख सुविधा मिळण्याकरता वेडे झालेले असतात प्रत्येक जण बघा ना आपण नुसतं बाहेर गेलो शॉपिंग करायला तरी आहेत कपडे घरात तरी हे घेतलंय ते घेतलय कारण त्याच्यात आपण रमतो त्या मटेरियलिस्टिक याच्यामध्ये आपण अजूनही कुठेतरी रमायला आणि म्हणूनच त्यावर काम करणं निश्चितच गरजेचं आहे आणि म्हणून मग
ते डिझायर करतात इच्छा करतात मग त्यांना 84 लक्ष योनी मधून निश्चितच जन्म घ्यायला लागतो अशा सर्व कृत्यांचा शेवट हा मृत्यूमध्ये होतो म्हणजे जे काही करता आहात जे काही आपण इंद्रिय भोगा करता म धन प्राप्ती केलेली आहे अडीच थोडी वर्षे जगणार आहेत की अशा प्रकारे आपण जे आपलं इंटरक्शन असत हे निश्चितच वर्तमान देह सोडल्यावर आपल्याला कशा प्रकारे जे विकर्मलोकी आहेत त्यांना या नरकामध्ये आणि या सगळ्या यातना सुचायला लागतील की जे विकर्मक करता आहेत मजे पृथ्वीच्या खाली जे ततल वितल सुतल पाताल तरल अशा प्रकारचे जे आहेत तर त्याच्यामध्ये सगळेही नाही की जिथे अशा प्रकारे तुम्ही म्हणाल की
या ज्या थर आहेत ते की मग कशा प्रकारे तर फक्त एक मिनिट भौतिकवादी लोक असा विचार वर्तमान सोडल हा नीच पशु मग तुम्ही ते पुरुषोत्तम आपण जो अध्याय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की जसं उर्धव मूल वधशक आणि त्या फांद्या सगळ्या खालती लटकत असतात आणि त्याप्रमाणे मग हा सकामकर्मी जीव आहे ना तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असा उडत असताना दिसतो अक्षरश माकडासारखा उडत असताना दिसतो कारण मग त्याला त्या कर् कर्मांनी बांधलेल असत त्या कर्मांची फळ उपभोगायला गेला तर त्या बंधनामध्ये तो अडकला जातो आणि म्हणूनच अशाच प्रकारची सर्व कृत्य मनुष्याचे उद्दिष्ट पराभूत करणारी असतात त्यांचा जन्म
तर अज्ञानात झालेला असतोच आणि त्याचा त्याची विचारधाराही अज्ञानान अज्ञानाने भरलेली असते व या अवस्थेत ते विचार करतात की गगनचुंबी इमारती मोठ्या मोठ्या गाड्या मान सन्मान या सर्व गोष्टींच्या रूपाने आपल्याला भौतिक लाभ मिळत आहेत त्यांना माहित नसते की पुढच्या जन्मी आपले पतन होईल आणि आपापल्या सर्व एकच फळ मिळेल पराभव परावस् परावतावद अभोजत असं भागवतामध्ये म्हटलेल आहे म्हणजे इथे आपण बघतो आहोत बघा की ज्यांना पुढे जायचं आहे ज्यांना या काही ज्या तथाकथ आपण आता या तुमच्या सेन्सिटिव् बारावीच्या विषयाती तुम्हाला ज्यांना सेन्स म्हणजे सिन्सियरली आणि ज्या प्रकारे या गोष्टी करायच्या असतात तर त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये एक सेकंद एक
सेकंद आताजी माईक बंद आहे सॉरी अनम्यूट नाही केल अक्षमस्व सर जे सकाम कर्मामध्ये मध्ये अडकलेले आहेत त्यांना निश्चितच पुण्यवान म्हणजे स्वर्गलोक मिळतो पण पुन्हा ते पुण्य क्षीण झाल्यावर त्यांना मृत्यलोक मिळतो पण जे तामसिक आहेत जे असुरी नराध मूर्ख आपण जे म्हटलं माया अपरूपत ज्ञाना की ज्यांच ज्ञान मायेने पूर्णपणे आच्छादित झालेल आहे अशांना मात्र काय मिळतं तर अशांना या नरकयातनाच नीच पशु वनस्पती वृक्ष असे हे जन्म घ्यायला लागतात आणि म्हणूनच त्याचा जन्म जर अज्ञानात झालेला असतोच आणि त्यांची विचारधारा ही अज्ञानाने कारण सगळं अज्ञानावर मी म्हणे ती पूर्व दिशा अशा प्रकारचे त्यांचे विचार असतात आणि मग या
गोष्टींचे लाभ मिळत असतात ज्या भौतिक मध्ये ते रमलेले असतात आणि त्यांना माहित नसत की पुढच्या जन्मी आपलं पतन होईल आणि आपल्या सर्व कृत्यांच एकच फळ मिळेल पराभ कारण शेवटी सकाम कर्मामध्ये अडकलेले सकाम कर्मामध्ये अडकलेले असताना त्यांना तिथे त्या फळाची अपेक्षा करतात मग त्या कर्मबंधनामध्ये अडकतात मग निश्चितच पुढच्या योनीमध्ये त्या प्रकारचे जन्म त्यांना घ्यायला लागतात म्हणून आपण आत्मतत्व जाणण्याकरता उत्सुक असले पाहिजे आणि आत्मतत्वाने आपण जाणतो की आपले स्वरूप म्हणजे भौतिक देह नसून आत्मा आहे. मग इथे आपण म्हणतोय की शरीर नाही आत्मा आहे कारण जिथे मनुष्य ब्सोलुट म्हणजे ज्या ज्ञानी मनुष्याला भगवंतानी सांगितले की हे भगवंतांना तत्वतः
जाणणं तर आहेच परंतु हे गुह्य ज्ञान गुह्यतम ज्ञान गुह्यतरम ज्ञान आपण जे म्हणतो की जे भक्तीच प्रत्यक्ष भक्तीच जे ज्ञान आहे ते निश्चित असणं गरजेच आहे आणि तेच हे अध्यात्मिक की तू शरीर नाही आत्मा आहे त्या शारीरिक गोष्टींना की माझं हे माझं ते असं दिसायच तसं करायचं कबूल आहे त्या त्या प्रपंचामध्ये त्या त्या सिचुएशनला तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात नाइलाजाने सुद्धा असेल आणि काहीना त्याच्यामध्ये गोडी असेल किंवा ज्या गोष्टी केल्या जातात आणि म्हणूनच केवळ इंद्रियांच्या संतोषा करता आपण मौल्यवान वेळ व्यर्थ घालवणाऱ्या हजारो नव्हे तर लाखो लोकांपैकी कदाचित एखादा मनुष्य ज्ञानाच्या स्तरावर येतो म्हणून समात्मा सुदुर्लभहा
त्याला जीवनाची उच्चतर मूल्य समजतात तो भगवंताना तत्वतः जाणतो सुप्रीम पर्सनालिटी ऑफड म्हणजे सर्वोच्च अस प्रतिनिधित्व आहे आणि सर्वोच्च अस स्थान आहे भगवंतांच हे या कर्मी लोकांनी जाणलेल असतं आणि श्रीमद् भागवतातील शरीर बंध या शब्दाने सुचवल्याप्रमाणे जो मनुष्य इंद्रिय सुखाची कामना करतो तोपर्यंत त्याच मन सकाम कर्मात लिप्त होते आणि त्यामुळे त्याला सतत पुनर्जन्म मिळत असतो कारण का कुठेतरी त्याचा सकाम कर्मामध्ये त्या इच्छा राहिलेल्या असतात त्या इच्छांनुसार त्याला तो जन्म पुन्हा पुन्हा मिळत असतो अशाप्रकारे ज्ञानी मनुष्य कर्मी पेक्षा श्रेष्ठ आहे कारण तो इंद्रिय भोग देणाऱ्या अंधकर्मापासून निदान प्रवृत्त झालेला असतो कारण म्हणून ज्ञानीला कर्मी योगी आणि कर्मी
योगी पेक्षा श्रेष्ठ म्हटलेला आहे आणि हा प्रत्यक्ष भगवंतांचा निर्णय तथापि कर्मी लोकांच्या अज्ञानापासून जरी ज्ञानी मनुष्य मुक्त असला तरी जोपर्यंत तो भक्तिमय सेवेच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत त्याला सुद्धा अज्ञानीच समजले पाहिजे की कर्मी लोकांच्या अज्ञानापासून जरी ज्ञानी मनुष्य मुक्त असला की कर्मी लोकांचा अज्ञान आहे आणि ज्ञानी लोक स्वतःलाञा पूर्णपणे अगदी ज्ञान संपन्न जाणता आहेत पण इथे भगवंत म्हणतात काय की मी त्याला जोपर्यंत तो भक्तिमय सेवे भक्तिमय सेवेच्या स्तरावर येत नाही मटेरियलिस्टिक आहे सगळ जरी ते जे काही दिसत जे काही कर्म केल जाते सेवा केली जाते ते मटेरियलिस्टिक काहीतरी आपल्याला मिळवण्याच्या उद्देशाने करण हे अत्यंत चुकीच
आहे अशा मनुष्याला ज्ञानी म्हणून स्वीकारलेले असले तरी त्याचे ज्ञान अशुद्ध समजले जाते कारण त्याला भक्तिमय सेवे संबंधी काही ज्ञान नसते म्हणून तो भगवंतांच्या चरण कमलांची उपेक्षा करतो कारण त्याला हे माहिती नसतं की तत्वतः भगवंतांना कसं जाणायच आहे आणि अशा प्रकारे भगवंतांना जो भक्तीमध्ये भगवंतांच्या येत नसेल त्याला निश्चितच त्याप्रमाणे तिथेच त्या याच्यामध्ये राहायला लागतं आणि म्हणूनच म्हणजे त्याच्या ज्ञानाप्रमाणे आपण म्हणतो ना की जर ते अज्ञान असेल तर ते ज्ञान ग्रहण करून त्याला त्याप्रमाणे आत्मसात करणे आणि मग जेव्हा एखादा ज्ञानी भक्तिमय सेवेचा स्वीकार करतो तेव्हा तो सामान्य ज्ञानी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ असतो अशा प्रगत मनुष्याला आपण ज्ञान विमुक्त
भक्ती परम असे म्हणतो ज्ञानी कशा प्रकारे भक्तिमय सेवेचा स्वीकार करतो याचे आपण न सात पूर्णांक याच्यामध्ये वर्णन केलेले आहे बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ बहुनाम सर्वनामा बहुनाम सर्व नाम जन्मते की कशा प्रकारे अशा प्रकारे या 84 योनीतन जन्म घ्यायचा असेल तर त्या त्या डिझायर्स त्या त्या गोष्टी या निश्चित त्याचा विचार जसा करू तसं तुम्हाला त्या इंद्रिय तृप्तीमध्ये तुम्ही सेन्स ग्रॅटिफिकेशन मध्ये असाल तर निश्चितच त्याच प्रकारे अनेकानेक जन्म मृत्यूनंतर त्याला वास्तविक ज्ञान होते की तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा हा महात्मा सुद दुर्लभ
असा हा महात्मा अतिशय दुर्लभ आहे हे भगवंत सांगतात तो भगवंताना शरण येतो आहे तर हे वाचायची इच्छा आहे का कोणाची आपण थांबलेलो इथे माझ लक्ष नाही अनेका अनेक जन्ममृत्यूनंतर वाचलय का नाही ना राहिले हरे कृष्णा कोणाला वाचायचं का नाही वाचल माताजी नाही वाचल पूर्ण कराल ते चालेल वाचा हो करते अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वात तील सर्व गोष्टींच्या कारणांचे पराकरण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो श्रीकृष्णांच्या चरण कमळांची शरणागती पत करणारा मनुष्य वास्तविक बुद्धिमान असतो परंतु असा महात्मा फार दुर्मीळ असतो निर्दिष्ट विधींना अनुसरून भक्तिमय सेवा केल्यानंतर
मनुष्य नारद सनक आणि सनातन यांच्यासारख्या महान वैष्णवांच्या चरण चिन्हांचे अनुसरण करून रागानुग भक्तीच्या स्तरावर येतो त्यावेळी भगवंत त्याला श्रेष्ठ म्हणून श्रेष्ठ म्हणून स्वीकारतात श्रीकृष्ण प्रेमाचा विकास केलेले भक्त निश्चितच श्रेष्ठ आहेत या सर्व भक्तांपैकी गोपिकांना श्रेष्ठ समजले जाते कारण श्रीकृष्णांना त्या श्रीकृष्णांना संतुष्ट करण्या व्यतिरिक्त त्यांना इतर काहीच माहित नसे शिवाय त्या श्रीकृष्णांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नसत खरोखर कधी कधी श्रीकृष्ण त्यांच्यापासून दूर जाऊन त्यांना दुःखसागरात लोटत असत तरी देखील त्या श्रीकृष्णांना विसरू शकत नसत. जेव्हा श्रीकृष्णांनी मथुरेस जाण्याकरिता वृंदावन सोडले तेव्हा गोपी अत्यंत व्याकुळ झाल्या आणि त्यांनी आपले उर्वरित जीवन श्रीकृष्णांपासून झालेल्या वियोगामुळे केवळ कंदन करीत व्यतीत
केले याचा अर्थ असा की एका दृष्टीने त्या श्रीकृष्णांपासून कधीच दूर झाल्या नव्हत्या श्री कृष्ण स्मरण आणि श्रीकृष्णांचा संघ यात काहीच भेद नाही उलट विप्रलब्ध विप्रलभ सेवा किंवा श्रीकृष्णांचे दूर राहून केलेले चिंतन हे श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा असेच विरह भावनेमध्ये श्रीकृष्णांचे चिंतन केले होते अशा प्रकारे जितक्या भक्तांमध्ये श्रीकृष्णांकिता विशुद्ध भक्तिमय सेवा विकसित झाली आहे त्यांच्या प्रमाणे त्यांच्यामध्ये गोपिका सर्वात श्रेष्ठ आहेत आणि या गोपिकंमध्ये श्रीमती राधाराणी सर्वोच्च आहेत कोणीही श्रीमती राधा राधाराणीच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ भक्ती करू शकत नाहीत. खरोखर स्वयं श्रीकृष्ण सुद्धा श्रीमती राधाराणींचा भाव समजू शकत नाहीत. म्हणून त्यांनी तिचे
पद स्वीकारले व तिचे दिव्य भाव समजण्याकरता ते श्री चैतन्य महाप्रभू चैतन्य महाप्रभू म्हणून अवतरले अशा प्रकारे श्रीलरूप गोस्वामींनी क्रमशः असा निष्कर्ष काढला आहे की श्रीमती राधाराणी ही श्रीकृष्णांची सर्वोच्च भक्त आहे व तिचे कुंड हे सर्वोच्च तीर्थस्थान आहे या यास समप्रमाण पुष्टी म्हणून चैतन्य चरिता लघु भागवतामृत उत्तरखंड 45 या ग्रंथातील खालील श्लोक दिला आहे यथाराधा प्रिया विष्णोतया विष्णोत कुंड प्रिय तथा सर्व गोपीवका विष्णत वल्लभा ज्याप्रमाणे श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्णांना विष्णूंना प्रिय आहे त्याचप्रमाणे राधाकुंडही त्यांना तेवढेच प्रिय आहे सर्व गोपींमध्ये केवळ तीच भगवंतांना सर्वात अधिक प्रिय आहे म्हणून श्री कृष्ण भावनामृत वृतीची असणाऱ्या सर्व लोकांनी शेवटी राधाकुंडाचा
आश्रय घ्यावा व तिथे जीवनभर भक्तिमय सेवा करावी उपदेशामृताच्या दहाव्या श्लोकाचा रूप गोस्वामींनी सांगितलेला हाच निष्कर्ष आहे शलोक आहे इथे खूप छान तर धन्यवाद माताजी तर आपण इथपर्यंत बघितलं की अनेका अनेक जन्म मृत्यूनंतर ज्याला हे वास्तविक समहात्मा सुदुर्लभ आपल्याला या नवव्या अध्यायामध्ये आपण हे जाणलेल आहे सॉरी सा पूर्णांक 19 या अध्यायामध्ये आपण जाणलेला आहे की ज्यामध्ये आपण परा अपरा आणि ततस्थ शक्ती बघितलेली आहे तिथेच अनेका अनेक जन्म कारण कस आहे की त्या पुण्यलोकामध्ये गेलं तरी पुन्हा मृत्यू म्हणजे पुन्हा पाप पुण्यक्षीण होऊन पुन्हा त्या मृत्यलोकावर याव लागतं आणि मग जर प्रत्यक्ष सकाम कर्मातून त्या गोष्टी उपभोगायचा प्रयत्न
केला तर निश्चित त्या कर्माच्या बंधनामध्ये अटकायचा हा निश्चितच ही गोष्ट असते आणि म्हणूनच त्याला मी अस्तित्वातील सर्व गोष्टींचा कारण परम कारण असल्याचे जाऊन मला शरण येतो असा महात्मा हा अतिशय दुर्लभ असतो की भगवंतांनी कारणांचे कारण भगवंताना ज्या परम कारण परमधाम अर्जुनानी भगवद्गीतेमध्ये दव्या अध्यायात भगवदगीता नवव्या अध्यायात संपली असती पण तिथे कुठेतरी ज्ञान आवश्यक होत आणि म्हणूनच अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेल आहे की जो असा महात्मा जस मॅरेथॉनच उदाहरण दिलेल ना मी तुम्हाला की असंख्य लोक मॅरेथॉन पावतात पण त्यातला एकच असा हा पुढे आलेला असतो आणि तो अथक परिश्रमाने ज्या ज्या ज्ञानाने त्याप्रमाणे त्यांनी ती त्या गोष्टीला
जिंकलेल असतं आणि म्हणूनच आपण म्हणतो की सहात्मा सु दुर्लभ हा म्हणून असा महात्मा हा अतिशय दुर्मिळ असतो श्रीकृष्णाच्या चरण कमळांची शरणागती पत् करणारा मनुष्य वास्तविक बुद्धिमान असतो असा महात्मा फार दुर् दुर्मिळ असतो आता तुम्ही म्हणालात बरोबर कारण की कशा प्रकारे जे भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये असतात म ऑनलाईन ऑफलाईन या सगळ्या प्रकारच्या सेवा चालू आहे चालू आहे शरणागती पत करणारा म्हणजे पूर्ण सरेंडर करणारा मनुष्य हा वास्तविक बुद्धिमान असतो आणि त्यानी पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेला असतो आणि अशा निर्दिष्ट विधींना अनुसरून भक्ती सेवा केल्यानंतर मनुष्य नारद सनक सनातन यासारख्या महान वैष्णवांच्या चरणतिज्ञानांचे अनुसरण करून रागानुगा भक्तीच्या स्तरावर येतो. अशा
प्रकारे बघा मनुष्य मग काय करतो नारद सनातन सनक सनातन आणि सनातन यासारख्या महान वैष्णवांचे की मग भक्तिमय सेवेमध्ये जेव्हा एखादी मनुष्य येतो आहे तेव्हा निर्दिष्ट म्हणजे कुठल्या प्रकारच्या बंधनात अडकणार नाही तर निष्काम पद्धतीने त्या सेवा करण्याचा ही इच्छा व्यक्त केली जाते आणि त्यावेळी भगवंत त्याला श्रेष्ठ म्हणून स्वीकारतात आणि कृष्ण प्रेमाचा विकास केलेले भक्त निश्चितच श्रेष्ठ आहेत हे प्रभू आपल्याला सांगत असतात आणि निश्चितच आपल्याला हे जाणून घ्यायच आहे तर या सर्व भक्तांपैकी गोपिकांना श्रेष्ठ मानते बघा गोपिकांना जेव्हा वृंदावनामध्ये न्यायला आले अकू त्यांना की तुम्ही आता मथुरेला चला तेव्हा गोपिका अशा अस्वस्थ झालेल्या होत्या आणि त्यांनी ब्रह्माजींना
सुद्धा माहिती आहे तुम्हाला अस एक कमप्लेंट केली आहे की तुम्ही पापड्या का बनवल्यात की ज्या पापड्या बनवल्यात त्या लवताच आम्हाला भगवंतांच दर्शन होत नाही इतक भगवंतांना सतत नामस्मरण करणं आणि म्हणूनच या गोपिकांना सगळ्यात श्रेष्ठ मानलेला आहे आणि श्रीकृष्णांकडून कोणत्याही मोबदल्याची ते अपेक्षा करत नाहीत कधी कधी श्रीकृष्ण त्यांच्यापासून दूर जाऊन त्यांना दुःखसागरात लोटत असत तरी देखील त्या श्रीकृष्णांना विसरू शकत नाही त्या भगवंतांचे प्रयोजन आहे हो आणि म्हणून तरीही तुम्ही तुमची श्रद्धा किती दृढ आहे हे महत्त्वाच आहे आणि तुम्ही भगवंतांना पूर्णपणे जाणता ते महत्त्वाच आहे जेव्हा श्रीकृष्णांनी मथुरे जाण्याकरता वृंदावन सोडले तेव्हा गोपी अत्यंत व्याकुळ झालेल्या आणि
त्यांनी आपला उर्वरित जीवन आहे कृष्ण कृष्णांपासून झालेल्या सॉरी उर्वरित जीवन श्रीकृष्णांपासून झालेल्या वियोगामुळे केवळ क्रंदन करीत व्यतीत केले नुसत क्रंदन म्हणजे रडून व्यतीत केलेले आहेत कारण भगवंतांच अस्तित्व त्यांना सहवास त्यांना लाभलेला नाहीये आणि म्हणून याचा अर्थ असा की एका दृष्टीने त्या श्रीकृष्णांपासून कधीच दूर झाल्या नव्हत्या कृष्ण स्मरण आणि श्रीकृष्णांचा संघ यात काहीच भेद नाही बघा ्या नामस्मरण करून कशा प्रकारे भगवंतांशी जोडलेल्या राहता आहेत कृष्ण स्मरण आणि श्रीकृष्णांचा संघ हे वेगळं नाही त्यामुळे जितक नामस्मरण करू तितक आपण त्या संघामध्ये निश्चितच पुन्हा पुन्हा येत असतो विप्रललंब भाव हा विप्रललंब भाव म्हणजे कसा आहे की ज्या चैतन्य महाप्रभूंनी
म्हणजे चैत्या पुरीच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांना ते राधाराणी आणि गोविंदांचे चित्र बघितल्या तिथल्या तिथे ते मूर्छित होऊन पडले इतके ते भाव विभूर झालेले आहेत आणि शुद्ध अस त्यांचा की वासुदेव आपण जे म्हणतो ना की शुद्ध सात्विकता त्यांच्यामध्ये होते आणि म्हणूनच गोपी अत्यंत अत्यंत व्याकुळ झालेल्या होता त्यावेळेला भगवान निघाले वृंदावनाला वृंदावन सोडून मथरे त्यांनी आपले उर्वरित जीवन श्रीकृष्णांपासून झालेल्या वियोगामुळे केवळ क्रंदन करीत व्यथित केले बघा त्या ज्या कोणी जेवढ्या कोणी एक मिनिट आपण आधीच्या वाक्यात हा म्हणजे त्या गोपी अक्षरशहा फक्त क्रंदन करीत त्या दिवस वेळ घालवत असतात कारण त्यांना भगवंतांच संघ आणि भगवंतांच अस्तित्वाची इतकी जाणीव असते
आणि म्हणूनच अशा प्रकारे या गोपींना त्यांनी रडून रडून त्या गोष्टी दूर केल्या होत्या म्हणजे की पण एक गोष्ट असते की नामस्मरण तर सतत घेऊ शकतो आपण जे भगवंतांना कधीच कुणालाही भगवंतांपासून दूर करू शकत नाही विप्रलंब सेवा किंवा श्रीकृष्णांपासून दूर केलेले श्रीकृष्णा श्रीकृष्णांचे दूर राहून केलेले चिंतन हे श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे बघा की ज्या विप्रलंब भावामध्ये म्हणजे का की भरून येणं परंतु कुठेतरी त्या गोष्टीला कशा प्रकारे आपण म्हणतो की जो विरहाचा भाव असतो आणि अशा प्रकारे श्रीकृष्णांचे दूर राहून गेलेले चिंतन हे श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षा फार फार श्रेष्ठ आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा
असेच विचार असेच विरह भावनेमध्ये श्रीकृष्णाचे चिंतन केले होते अशा प्रकारे जितक्या भक्तांमध्ये श्रीकृष्णा करता विशुद्ध भक्तिमय सेवा विक विकसित झाली आहे त्यांच्यामध्ये गोपिका सर्वात श्रेष्ठ आहेत आणि या गोपींमध्ये श्रीमती राधाराणी सर्वोच्च आहे खरोखर स्वयं श्रीकृष्ण खरोखर स्वयं श्रीकृष्ण सुद्धा श्रीमती राधाराणीचा भाव समजू शकत नाही म्हणून त्यांनी तिचे पद स्वीकारले व तिचे दिव्य भाव समजण्याकरता ते श्री चैतन्य महाप्रभू म्हणून अवतरलेले कारण तिचा जो भाव त्यांना अनुभवायचा इतक प्रेम माझ्यावर करणारी राधाराणी आणि म्हणूनच तो भाव त्यांना आणि त्याच्या आजूबाजूला की ज्या प्रकारे मग भगवंतांना विप्रलंब भावात बघायचं तर अशा प्रकारे भगवंत म्हणता आहेत की श्रीमती राधाराणीच्या भक्तीपेक्षा
श्रेष्ठ भक्ती कोणी करू शकत नाही स्वयं श्रीकृष्ण सुद्धा श्रीमती राधाराणीचा भाव समजू शकत नाही आणि म्हणून तिचे पद स्वीकारले आणि दिव्य भाव समजण्याकरता ते चैतन्य महाप्रभू म्हणून म्हणजे राधेचा भाव कळण्यासाठी भगवंतांनी कृष्णाचा अवतार घेतलेला आहे पण रंग इथे भगवंतानी कशाचा घेतला तर गौरव वर्ण घेतलेला राधाराणीचा आणि म्हणून चैतन्य महाप्रभू हे गौरवणाने निश्चितच आहेत आणि याप्रमाणे श्रीलरूप गोस्वामींनी क्रमश असा निष्कर्ष काढला आहे की श्रीमती राधाराणी ही श्रीकृष्णांची सर्वोच्च भक्त आहे आणि तिचे कुंड हे सर्वोच्च तीर्थस्थान आहे याचपमाणे पुष्टी म्हणून चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतामध्ये आपल्याला दिसेल उत्तराखंड 45 मध्ये खालचा श्लोक वाचते मी यथा यथा प्रिया विष्णू
तथा कुंड प्रिय तथा सर्व गोपी सर्व गोपी सेव सैविका विष्णो रत्यंत वल्लभा असा सुंदर श्लोक दिला की ज्याप्रमाणे श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे त्याचप्रमाणे राधाकुंडही त्यांना तेवढेच प्रिय आहे सर्व गोपींमध्ये केवळ तीही भक्ता भगवंताना सर्वात अधिक प्रिय आहे हे कृती सुंदर वर्णन केलेल आहे प्रभुपादांनी श्रीमती राधाराणी कृष्णांना प्रिय तेच आपण वाचल आता आणि म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य किंवा जो मुलगा त्यांचा रुची कृष्ण भावना वृतात रुची असणाऱ्या सर्व लोकांनी शेवटी राधाकुंडाचा आश्रय घ्यावा व तिथे जीवनभर भक्तिमय सेवा करावी आणि उपदेशामृताच्या दहाव्या श्लोकाचा रूप गोस्वामींनी सांगितलेला हाच निष्कर्ष आहे मही दोन्ही पुस्तक रूप गोस्वामीनी लिहिली
उपदेशामृत आणि भक्ती सिंधू म्हणून त्यांची तिथे रेफरन्सस असतात तर अशा या प्रत्यक्ष प्राण्यांना पुढे जाऊन आपण वाचणार आहोत की प्लांट फॅक्ट्रीज म्हणजे डिझायर्ड तुमच प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे काय हवय गोइंग टू जस्ट टेक इट आऊट आणि तुम्ही त्याचा प्रयत्न तर करू शकता तर त्याप्रमाणे तुम्ही निश्चितच त्याला जाणण्याचा प्रयत्न करा आपण श्लोक क्रमांक 11 घेऊया कारण वेळ आहे आज तसा थोडा तर तुम्हाला सगळ्यांना ही वेळ आहे का एक पाच द मिनिट का आपण अरावा श्लोक नंतर घ्यायचा हरे कृष्णा हरे कृष्णा चालेल माताजी चालेल घ्यायचा घेऊया आपण घेऊया दहावा श्लोक सगळ्यांना कळलाय मेनली राधा कुंडा विषयी आपण
जाणतो आहोत आणि म्हणून कृष्ण भावनामृतात रुची असणाऱ्या सर्व लोकांनी शेवटी राधा कुंडाचा आश्रय घ्यावा व तिथे जीवनभर भक्तिमय सेवा करावी आणि दहाव्या श्लोकामध्ये आपल्याला रूप गोस्वामीनी सांगितलेला हाच निष्कर्ष आहे या श्लोकाचा निष्कर्ष आहे की ज्या वृंदावनाच्या राणामसून मग तिथे गोवर्धन पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी असलेल हे भगवान म्हणजे जे काय म्हणतो ना आपण की ज्याप्रमाणे याचा आधार त्यांनी घेतलेला आहे राधाकुंडाचा ज्या गोवर्धनाच्या पायथ्याशी राधाकुंड आहे त्या राधाकुंडाचा निश्चितच त्यांनी आधार घेतलेला आहे आणि म्हणूनच हाच या श्लोकाचा निष्कर्ष आहे की ज्या प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने ब्रह्म परमात्मा भगवान बघितलं तसच अशा प्रकारे आपण बघतो की भक्तिमय सेवा की
जी मग हे कर्मी ज्ञानी आणि ते लोक नाही तर तिथे ज्ञानी लोक आहेत पण तिथे तत्वतः जाणणारे आणि म्हणूनच त्याप्रमाणे ते निश्चित जाणण असा आवश्यक आहे आणि सर्व लोकांनी शेवटी राधा कुंडाचा आश्रय घ्यावा आणि भक्तीमय सेवा तिथे निश्चित करण्याचा प्रयत्न करा आपल्या प्रपंचातून बाहेर पडा थोडशा जबाबदाऱ्या कशा असतील कारण त्या एडलेस असतात थांबतच नसतात पण निश्चित प्रयत्न करा आणि ज्या प्रकारे आपण श्लोक दहावा संपवला आहे आपण श्लोक अ घेऊया कृष्णही प्रणयवसतीही प्रेसीराधा कुंड्या मुनि मुनिरतारवेधाई पुनर्भक्सातरा हरे कृष्ण हरी आपण शब्दार्थ थोडे बघूया कृष्णस्य भगवान श्रीकृष्णांना उही फार उच्च प्रणय वसती प्रेमाचा विषय प्रेयसी्या अनेक प्रेय
गोपिकांमध्ये अपी निश्चित राधा श्रीमती राधाराणी कुंडम सरोवर च आणि अस्या तिचे मुनीही तिचे मुनी अस्या तिचे मुनी महान मुनींनी अभित सर्व प्रकारे तादव ज्याप्रमाणे या त्याचप्रमाणे व्याध व्याध वर्णिलेले असे जे प्रेष परम भक्तांनी अपी सुद्धा अलम पुरेसे आणि पुन्हा भक्ती पुन्हा पुन्हा भक्ती भाजा भक्ती सेवेत संलग्न असलेल्या तत ते प्रेम भगवत प्रेम इदम हे सुकृत एकदा अपी अशा प्रकारे अपी सुद्धा सरक कुंड स्नातू ज्यांने स्नान केले आहे त्यांचे अविष्कारती प्रकट होते आणि म्हणूनच ज्यांनी स्नान केले अशा प्रकारे राधा कुंडा मधल महत्त्व दिलेले बर का इथे आणि म्हणून आपण थोडसं भाषांतर वाचून मग तुम्ही तात्पर्य वाचा
तर अनेक आनंद प्राप्त करणाऱ्या बघा आनंद प्रदान करणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये आणि ब्रजभूमीतील सर्वप्रिय गोपिकांमध्ये श्रीमती राधाराणी ही श्रीकृष्णांचा प्रेमाचा सर्वात मौल्यवान विषय आहे आणि महामुनींनी वर्णन केल्याप्रमाणे तिचे दिव्य कुंड प्रत्येक बाबतीत श्रीकृष्णाना तितकेच प्रिय आहे निसंदेह महान भक्तांसाठी साठी राधाकुंड अतिशय दुर्लभ आहे पण सामान्य भक्तांना त्याची प्राप्ती करणे त्या कुठे त्याहूनही कठीण आहे जर त्या पवित्र जलाशयात कोणी एकदा जरी स्नान केले तरी त्यांच्या ठायी शुद्ध कृष्ण प्रेम पूर्णपणे जागृत होते बघा अप्रतिम असा हा अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे जर सामान्य भक्तांना याची प्राप्ती करणे कठीण असतं कारण ज्यांना कठीण आहे मला वाटतं आपण जेव्हा काही पुस्तकं
डिस्ट्रीब्यूशन साठी म्हणतो तर ती लिंक मला वाटत मी टाकली की नाही मिनल माताजी मला विचारलेलं तर ती भागवतमचा सेट आपल्याला पूर्ण मिळेल आजही आलेला आहे एकादशी निमित्त तर त्याप्रमाणे तुम्हाला ती मी शीट नक्कीच पीडीएफ पाठवते आणि शेअर करते म्हणजे थू तुम्हाला पाठवल जाईल एक मिनिट काहीतरी ना इंटरनेटचा इशू स्टेबल नाही अस दाखवत पण ठीक आहे आपण प्रयत्न करू शक्यतो जाणार नाही सो श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांच्या प्रेमाचा सर्वात मौल्यवान विषय आहे आणि महामुनींनी वर्णन केल्याप्रमाणे तिचे दिव्य कुंड प्रत प्रत्येक बापतीत श्रीकृष्णांना इतकेच प्रिय आहे निसंदेह महान भक्तांसाठी ही राधाकुंड अतिशय दुर्लभ आहे मग सामान्य भक्तांना त्याची प्राप्ती
करणे त्याहूनही कठीण आहे जर या पवित्र जलाशयात कोणी एकदा जरी स्नान केले तरी त्याच्या ठाई शुद्ध कृष्ण प्रेम पूर्णपणे जागृत होते आपण ज्या महामंत्राला जपतोय बघा की हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे की त्या नुसत्या नावामध्ये म्हणजे भगवंत मध्ये आणि या गोष्टींमध्ये फरक नाही आणि म्हणूनच त्याप्रमाणे आपण जाणतो आणि अशा या राधा कुंडाच जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये स्नान करण महान मोठ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा जे काय म्हणतात ना ज्याचा लाभ मिळत नाही असा लाभ मग सामान्य सामान्यापर्यंत येण तर खूप पुढची गोष्ट आणि कठीण आहे तर तात्पर्य
वाचूया आपण छोट तात्पर्य हरे कृष्ण कोणाला वाचायच नवनाथ प्रभू माताजी वाचा तात्पर्य राधाकृष्ण इतके श्रेष्ठ का आहे हे कुंड इतके श्रेष्ठ आहे कारण ते श्रीमती राधाराणीचे कुंड आहे व ती श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णांना सर्व गोपींमध्ये तीच अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे महान ऋषी वर्णन करतात की श्रीकृष्णांना तिचे कुंड राधाकुंड हे तिच्या इतकेच प्रिय आहे खरोखर श्रीकृष्णांचे राधा कुंडावर आणि श्रीमती राधाराणीवर समान प्रेम आहे वैधी भक्ती करणाऱ्या सामान्य भक्तांचे तर सोडाच परंतु भक्तिमय सेवेमध्ये रत असलेल्या महान भक्तांना देखील राधा कुंडाची क्वचितच प्राप्ती होते असे म्हटले जाते की जर भक्ताने एकदाही राधाकंड स्नान केले तर त्याच्या ठाई
गोपी प्रमाणे कृष्ण प्रेम जागृत होते शीलरूप गोस्वामींनी असा उपदेश केला आहे की जरी आपल्याला राधाकुंडाच्या काठावर नित्यनिवास करता आला नाही तरी निदान राधाकुंडात जितक्या वेळा स्नान करणे शक्य आहे तितक्या वेळा आपण स्नान केले पाहिजे. भक्ती मार्गातील ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे श्रील भक्ती विनोद ठाकूर यासंबंधी लिहितात की ज्यांना श्रीमती राधाराणीच्या सखींप्रमाणे व मंजिरी प्रमाणे भक्तिमय सेवा करावयाची असेल त्यांच्या करिता राधाकुंड अत्यंत योग्य ठिकाण आहे सखी म्हणजे ठिकाण आहे सखी म्हणजे श्रीमती राधाराणीच्या मैत्रिणी व मंज मंजरी म्हणजे तिच्या विश्वास उदास आवाज माताजी हरे कृष्णा राधाकुंडा जवळ राहावे श्री राधेच्या एक मिनिट ते आलं हा तुमचा आवाज
जरा गेला हो वृंदावनात परत जाण्यास उत्सुक आहेत त्यांनी राधा कुंडा जवळ राहावे श्री राधेच्या मंजिरींचा आश्रय घ्यावा आणि त्या मंजिरींच्या मार्गदर्शनाखाली राधाराणीची सेवा करावी श्री चैतन्य महाप्रभूंच्या संरक्षणाखाली भक्तिमय सेवा करणाऱ्यांकरिता हीच सर्वश्रेष्ठ पद्धत आहे या संबंधात श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर लिहितात की नारद आणि सनक यांच्यासारख्या महामुनी व महान वैष्णवांना सुद्धा राधाकुंडात स्नान करण्याची संधी मिळत नाही मग साधारण भक्तांविषयी काय बोलावे जर जर महतभाग्याने कुणाला राधाकुंडाकडे जाण्याची व केवळ एकदाही स्नान करण्याची संधी मिळाली तर तो अगदी गोपींप्रमाणे दिव्य कृष्णप्रेम विकसित करू शकतो. मनुष्याने राधाकुंडाच्या काठावरती राहावे व भगवंतांच्या प्रेममयी सेवेत पूर्णपणे निमग्न व्हावे असे शास्त्रांनी
सांगितलेले आहे. आपण तिथे नियमित प्रमाणे नियमितपणे स्नान करावे व श्री राधा व तिच्या सेविकांचा आश्रय घेऊन सर्व भौतिक संकल्पनांचा त्याग करावा जर कोणी संपूर्ण जीवनभर अशाप्रकारे संलग्न राहिला तर वर्तमान शरीर सोडल्यावर तो श्री राधेची तशाच प्रकारची सेवा करण्याकरता भगवत धामात परत जाईल की ज्या सेवेने ज्या सेवेचे त्याने राधा कुंडाच्या काठी आयुष्यभर चिंतन केले होते एकूण निष्कर्ष असा की राधाकुंडाच्या तिरावरती निवास करणे आणि तिथे प्रतिदिन स्नान करणे हीच भक्तिमय सेवेची परमावधी होय. नारदांसारख्या महामुनींना व परम भक्तांना देखील ही स्थिती प्राप्त करणे कठीण आहे अशा प्रकारे राधाकुंडाच्या महात्म्याला सीमा नाही राधाकुंडाची सेवा केल्यामुळे आपल्याला गोपींच्या नित्य मार्गदर्शनाखाली
राहता येईल व त्या मार्गदर्शनानुसार श्रीमती राधाराणीचा सहाय्यक होण्याची सुसंधी मिळू शकेल हरे कृष्ण हरे कृष्ण इथे श्लोक संपलाय आपला मला एक शंका हे वाचताना आली राधाकुंड आताही प्रत्यक्षात अस्तित्वात आहे होत वृंदावनात मी स्वतः गेले नाही पण तिथे ते आहे आणि पण प्रभुपाद सांगतात की म्हणजे तिथे स्नान करणं कारण ते इतक दुर्लभ आहे आणि म्हणजे कुठल्याही भौतिक कामनांनी आणि भौतिक इच्छांनी किंवा भौतिक अशा विचारांनी तिथे हे करणं हे मला वाटत तिथे आता करतात किंवा करू देतात पण निश्चित आहे तिथे ज्या चैतन्य प्रभू का आहे असा प्रश्न पडलाय म्हणून प्रत्यक्ष आहे का आणि मग असेल तर मग
ते दुर्लभ का आहे असं ते दुर्लभ आहे कारण हीच आहे कारण जे भौतिकतेमध्ये आहेत ना माताजी त्याच्यासाठी ती शुद्ध सात्विकता गरजेची आहे त्यासाठीच आपण म्हणतो की राधा आणि कृष्णांना जे जाणायच आहे की ज्या कृष्णांना श्रीमती राधाराणी अत्यंत प्रिय आहे आणि माधुर्य रस आपण तिथे म्हणतो आणि म्हणून आपण भौतिक विचारांनी माताजी ग्रस्त आहोत तो जर का आपल्यात असेल तरच त्याचा तरच आपण त्याचा लाभ घेऊ शकतो माताजी वृंदावनाला गेलो आपण आता वृंदावनाला गेलो आणि एक आपण एक स्थळ म्हणून जर का आपण राधा राधाकुंड शोधलं आणि आपल्याला तिथे कोणी आपल्याला टुरिस्ट म्हणून घेऊन गेले आणि आपण तिथे स्नान
केलं तर आपण करू शकतो पण आपल्याकडे तो भाव अजून नाही पुण्य आपल्याला मिळणार नाही असं एझॅक्टली एझॅक्टली ते दुर्लभ आहे तीच गोष्ट दुर्लभ म्हणून ते दुर्लभ आहे एझॅक्टली किंवा माताजी असं पण होऊ शकतं ना आपण तिथे भौतिकतेचा भाव घेऊन गेलो तर आपल्याला ते म्हणजे आजूबाजूला असूनही आपण त्यांच्या त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही भक्तांसाठी दुर्लभ आहे मग सामान्य जनांना ते कठीण आहे पण जर या पवित्र जलाशयात कोणी एकदा जरी स्नान केलं आणि ती ती म्हणजे ती संधी मिळा ली तर निश्चितच ते शुद्ध कृष्णपेन जागृत व्हायला खूप मदत होते त्यांनी म्हणजे इतक त्याचा भाव आहे आणि इतका त्या
राधाकुंडाच महत्त्व आहे की ते दुर्लभ असलं तरी नुसतं ते स्नान करायचं असं नाही तुम्हाला तो भाव आणि जसं तुम्ही आता त्या भावापर्यंत पोहोचायला निश्चितच आपल्याला ती टप्पा तो गाठायला लागेल निश्चित आणि म्हणूनच इथे दिल आपण थोड चर्चा करू मग पुढे जाऊया आपण आणि काही शेवटी असेल तर आपण निश्चित बोलूया तर राधाकुंड इतकं श्रेष्ठ का आहे हे कुंड इतकं श्रेष्ठ आहे कारण जी मी हे म्युट वरती राहते पण ऐकत राहते मला बोलता नाही येणार आहे हा हरकत नाही हरकत नाही तुम्ही लिसनिंग मोडमध्ये रहा ठीक आहे हर हरे कृष्ण हरे कृष्ण तर अशा प्रकारे ही राधाराणी श्रीमती
राधाराणी गोपिकांमध्ये भगवंतांना अत्यंत प्रिय आहे आणि महान ऋषी कसं वर्णन करतात की ते कुंड राधा कुंड हे तिच्या इतकच भगवंतांना प्रिय आहे आणि खरोखर श्रीकृष्णांच राधा कुंडावर श्रीमती राधाराणीवर समान म्हणजे तिथे राधा आणि राधाकुंड याच्यात काही फरकच जस आपण म्हणतो ना की हरे कृष्ण आणि कृष्णाच नामस्मरण याच्यामध्ये काहीच फरक नाहीय की कृष्ण यज्ञ ज्या कलियुगामध्ये आपला हा यज्ञच आहे आणि म्हणून कृष्ण आणि हा कृष्ण नामाचा जप याच्यामध्ये कुठलाही फरक नाही तसच वैधी भक्ती करणाऱ्या सामान्य भक्तांचा तर सोडाच पण भक्तिमय सेवेमध्ये रत झालेल्या महान भक्तांना देखील राधाकुंडाची क्वचितच प्राप्ती होते कारण हे खूप दुर्लभ आहे आणि
तिथे प्रभुपादांनी सांगितलं की सगळ्यांनाच आता नाही करू दे स्नान तर त्याप्रमाणे ते शुद्ध भक्त आणि तितकी की सात्विकता असल्यावरच ते करू देणं कारण तितका तो भाव खूप महत्त्वाचा आहे की ज्या श्रीकृष्णांना प्रिय असलेली राधाराणी त्या राधाकुंडामध्ये स्नान करायला मिळेल ही अत्यंत पवित्रता त्याची मानली जाते आणि म्हणून असं म्हटलं जात की भक्ताने एकदाही राधाकुंडात स्नान केलं तर त्याच्या ठठा गोपी प्रमाणेच बघा की ज्या गोपी भगवंतांचा विरह की तो विप्रललंब भाव सुद्धा त्यांना तो विरहातला भाव सुद्धा ते सहन करू शकत नव्हत्या इतका तो म्हणजे त्या विरहामध्ये भगवंतांच स्मरण करण हाही कृष्ण प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होत आणि म्हणूनच
असा उपदेश आपल्याला श्री रूप गोस्वामी देतात की आपल्याला राधा कुंडाच्या काठावर नित्य निवास करता आला नाही तरी निदान राधाकुंडात जितक्या वेळा स्नान करण शक्य आहे तितक्या वेळा आपण केलं पाहिजे अस या ठिकाणी तरी सांगतात पण आता प्रत्यक्ष जे आहे ती गोष्ट म्हणजे ते खरंच आता करू देतात का नाही त्याप्रमाणे ती ती गोष्ट माहिती काढणं गरजेच आहे म्हणजे ते आपल्याला माहिती काढायला लागेल भक्ती मार्गावरील ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि श्री भक्तिविनोद ठाकूर या संबंधी लिहितात की ज्यांना श्रीमती राधाराणीच्या सखींप्रमाणे आता राधाराणीच्या सखी कोण आहेत तर त्याग्या गोप गोपिका आणि मंजिरी ज्या भगवंता ज्या त्यांची सेवा करायच्या
त्यांच्या करता राधाराणी राधाकुंड अत्यंत योग्य ठिकाण आहे सखी म्हणजे श्रीमतींच्या मैत्रिणी राधाराणींच्या मैत्रिणी आणि विश्वासुदासी म्हणजे त्यांच्या मंजिरी हे जे जीव आपला सिद्ध देह प्राप्त करून भगवान भगवतधाम भूलोकात वृंदावनात परत जाण्यास उत्सुक आहेत त्यांनी राधा कुंडा जवळ राहण श्री राधेच्या मंदिरींचा आश्रय घ्यावा आणि त्या मंजरींच्या मार्गदर्शनाखाली राधाराणीची सेवा करा श्री चैतन्य महाप्रभूंच्या संरक्षणाखाली भक्तिमय सेवा करण्या करणाऱ्यां करता हीच सर्वश्रेष्ठ पद्धत आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी शोधून काढल ते कुंड कारण की त्या वेळेला त्यांना तो भाव आणि ज्या जसं आपण म्हणतो ना की पुरीमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा भगवंतांचे जे त्यांनी विग्रह बघितले तेव्हा ते अतिशय म्हणजे
त्यांना तिथे मूर्छित होऊन ते पडले आणि तो जो त्यांचा भाव होता की मग कशा प्रकारे त्या विरहामध्ये कारण ज्या राधाराणीच्या भावाला जाणण्याकरता त्यांनी तो कृष्णाचा कृष्ण म्हणजे कृष्णाच्या याच्यामध्ये ते प्रकट आणि जन्म घेतलेला आहे त्यांनी आणि म्हणूनच आपल्याला या संदर्भामध्ये श्रीला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर लिहितात की नारद आणि सनक यांच्यासारख्या महामुनी व महान वैष्णवांना सुद्धा राधा राधा कुंडात स्नान करण्याची संधी मिळत नाही मग साधारण भक्तां विषयी काय बोलायचं जर महत भाग्याने भाग्याने कुणाच जर खरीच भगवंतांची कृपा अगदीच अहैतुकी कृपा त्यांच्यावर त्यांची असेल तर कुणाला राधाकुंडाकडे जाण्याची व केवळ एकदाही स्नान करण्याची संधी मिळाली तर तो
अगदी गोपी प्रमाणे दिव्य कृष्ण प्रेम विकसित करू शकतो मनुष्याने राधाकुंडांच्या काठावर राहावे भगवंतांची प्रेममयी सेवा करून त्या सेवेत पूर्णपणे निमवावे असे शास्त्रानी सांगितलेले आहे आणि म्हणूनच संपूर्ण जीवनभर अशा प्रकारे संलग्न राहून मग जेव्हा हा देह त्याग केल्यानंतर जी श्री राधेची तशाच प्रकारची सेवा करण्याकरता भगवतधामात परत जाईल की ज्या सेवेचे त्याने राधा कुंडांच्या काठी आयुष्यभर चिंतन केले मग निश्चित आपण म्हणतो ना हा देह त्याग केल्यानंतर की आपल्याला त्या ठिकाणी भगवतधामामध्ये राधाराणीची सेवा करण्याकरता जो विचार आपण मनामध्ये आणलेला आहे की ज्याप्रकारे आपण या जन्मात म्हणतो आहोत तर हा देह टाकल्यावर सुद्धा हा देह जेव्हा आपण अह अह
या देहानंतर मग जेव्हा भगवत धामामध्ये पूर्ण पुढे जाऊ आपण की या देहा देहाचा त्याग केल्यानंतर आणि मग तेव्हा आपल्याला श्रीमती राधाराणींची सेवा करण्याच्या निश्चितच आपल्याला असं मिळू शकेल एकूण निष्कर्ष असा की राधाकुंडाच्या तीरावर निवास करणं आणि प्रतिदिन स्नान करणं हीच भक्तिमय सेवेची परमावधी कधी होत नारदांसारख्या महामुनींना व परम भक्तांना देखील ही स्थिती प्राप्त करणं कठीण आहे अशा प्रकारे राधाकुंडांच्या महात्म्याला सीमा नाही राधा कुंडांची सेवा केल्यामुळे आपल्याला गोपींच्या नित्य मार्गदर्शनाखाली राहता येईल आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती राधाराणीचा सहाय्यक होण्याची सुसं मिळू शकते मग दासानुदासानुदासानुदास त्या राधाराणींच्या सेवकांच्या सेवकाच्या की ज्याप्रमाणे आपण तिथे राहून त्या सेवा सेवा करण्याचा
तो भाव जेव्हा मनामध्ये की इतक त्या राधाकंडाच हे सगळं त्या राधाकंडाच महत्व दिल ही महती आहे त्याची जी नारद मुनींना सुद्धा मिळू शकले नाही की ज्या परम भक्तांना सुद्धा शुक्त भक्तांना सुद्धा जे दुर्मीळ आहे ते खूप कठीण आहे आपल्याला अनेक जन्म घ्यायला लागतील त्या शुद्ध सात्विकतेपणे वासुदेव जो भाव आहे जो सत्वगुणाच्याही पलीकडे जाणारा भाव आहे तो जर आपण आणला आणि तर आपल्याला जर त्या राधा कुंडात स्नान करायला मिळाल तर आपण गोपींसारख्याच श्रीकृष्णांच्या त्या प्रेम भाव की म्हणतो ना की आपण तिथे भगवंतांबरोबरच जे नात आहे ना म्हणजे तिथे त्यांना कोणी सांगितलं हे परम भगवंत आहेत वृंदावनामध्ये
तर त्या व्रजवासींना त्यांचे जसे सखे आहेत की मग कोणाच्या गोपी गोपींना असं नाही की जी यशोदा माता सुद्धा ती सगळ्या सगळे रस ते अनुभवत आहेत आणि अशा प्रकारे हा अतिशय असा वेगळा भाव आहे तिथे ब्रजवासियांमध्ये आणि म्हणूनच अशा या राधाकुंडाच महत्त्व आपण जेव्हा ऐकतो की मग त्या मंजरी आणि त्या सख्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण या राधा कुंडाच्या निवासामध्ये राहिलो तर निश्चित आपल्याला ती भगवत भक्ती प्राप्त करून आपल्याला हा देह त्याग केल्यानंतर ती सुसंधी मिळू शकेल की आपण या भगवतधामामध्ये गोलोक धामामध्ये जाऊन जे आपण म्हटलं ना मी तुम्हाला त्या श्वेत कमळामध्ये कशा प्रकारे त्या श्वेत सागरामध्ये कमळावरती जस
राधाराणींच तिथे निवासस्थान आहे अशा त्या राधाराणी आपल्याला निश्चित सेवा करण्याची संधी मिळू शकते. तर अशा प्रकारे आपण इथे थांबतो आहोत. हे सगळे लेखक परिचय आणि त्याचा हे दिलेला आहे त्यांनी माहिती दिलेली आहे तर आपण उपदेशामृत इथे संपवलेला आहे तर अ श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत हे पुस्तक आध्यात्मिक जीवनाच्या प्राथमिक अवस्थांपासून ते भगवत प्रेमाच्या सर्वोच्च मधुर रसापर्यंत वाचकाला भक्ती मार्गात मार्गदर्शन करते उपदेशामृत म्हणजे उपदेशाचे अमृत असा उपदेश अमृत केव्हा बनू शकतो जेव्हा त्याने तुमचे हृदय वेळ ळते मार्ग प्रकाशित होतो आणि भगवत प्रेमाचे अश्रू तुमच्या डोळ्यात येतात तेव्हाच तो अमृत हे नामाभिमान प्राप्त करू शकतो हे अमृत
तुमच्या जीवनात येऊ द्या हे अ श्लोक हृदय शुद्धी पासून ते प्रेमळ कृष्ण भक्तीसाठी त्याला तयार करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतात हृदय शुद्धी चेतो दर्पण मार्जन भव हरे कृष्ण हरे कृष्ण तर इथे आपण संप संपन्न करतो आहोत उपदेशामृत थे आप संपन्न झालेला आहे अरावा अध्याय तर आता आपण अजून एक पाच द मिनिट घेऊया आणि तुम्हाला ज काही प्रश्न असतील तर एक पाच मिनिट मी नक्कीच घेईन तुमच्याबरोबर तर काही मध्ये एक मिनिट इंटरनेटचा काही इशू आणि थोडस म्हणून मला ते बोलण्यामध्ये हे होत तर त्या क्षमस तर आपण इथे उपदेशामृत संपन्न केलेला आहे हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे तर
याचा विषयी पुढचा सांगते तोपर्यंत विमल माताजी काय म्हणतायत आपण बघूया हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण माताजी मी गेले होते वृंदावनला पण आता तिथं आंघोळ करायला मनाही आहे माताजी हा प्रभुपादानी तेच तेच सांगितलं मनाही आहे तिथे नाही करू देत आंघोळ बरोबर हे मी निसत तोंडात पाणी डोक्यावर पाणी हात पायाला लावलं आणि तिथून निघाले दोन्ही कृष्णकुंड आणि राधाकुंड जवळ जवळच आहेत हो हो जवळ जवळच आहेत पण स्नान करून हो स्नान करून देत नाहीत माताजी स्नान करून देत नाहीत आता नाही नाही आता तेच त्यांनी म्हणजे कस आहे ना माताजी की आपल्या भौतिकतेमध्ये आणि कलियुगामध्ये की लोक कशा प्रकारे
कशा गोष्टींचा कसा विपर्यास करतात आणि कसा अवलंब हे करतात उपयोग तर त्यानुसार ह्या गोष्टी बन केलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटत तिथे बंदी केलेली आहे जसं तुम्ही म्हणतात की थोडस तीर्थ म्हणून वगैरे असं देत असतील पण अदरवाईज प्रभुपादांच्या मला वाटत काही याच्यामध्येच मी वाचलेलं की त्याला आता मनाई केली नाहीतर प्रत्यक्ष तुम्ही अनुभव सांगता म्हटल्यानंतर खूपच छान हरे कृष्ण तर आपण खूप खूप खूप कठीण आहे दुर्लभ आहे या गोष्टी आणि म्हणूनच आपल्याला भौतिक या भौतिक जगामध्ये कारण आध्यात्मिक जग हे खूप निराळे आहे आणि या भौतिकतेमध्ये आपल्याला तितका तो भाव घेऊन तशा प्रकारे की भगवंतांच्या त्या माधुर्य
रसाला जाणण्यासाठी तितकी आकलन शक्ती आपली पात्रता आपल्याला स्वतःला तितक पात्र बनवणं खूप गरजेचे आहे त्याच्यासाठी हा हे वाचन श्रवण तुम्हाला खूप खूप खूप निश्चितच उपयोगी पडेल आणि म्हणून आपण तर अजून कोणाला काही प्रश्न आहेत दहाव्या आणि अराव्या अध्याय विषयी पूर्ण राधाकुंडाबद्दलच आहे 10वा आणि 11 9 10 आणि 11 हे फक्त राधाराणीचा जो भाव आहे आणि जे राधाकुंडाच महत्त्व आहे त्या महतीबद्दल हे तीनही श्लोक आपल्याला सांगितलेले आहेत नऊ मध्ये आपण इतरही बघितलं की कशाप्रकारे गोवर्धन पर्वत आणि याची ही महती आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन हे जे राधाकुंड आहे पर्वताच्या पायथ्याशी तिथे निश्चितच याच महात्म्य आपल्याला या
द आणि 11 मध्ये जाणून घेण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे तर कुणाला काही प्रश्न असतील का नक्की विचारा हरे कृष्णा प्रश्न आहेत का कोणाला काही संजीवनी माताजी हरे कृष्णा आपल्या आता यात्रा वगैरे आहेत का सध्या तरी नाहीत आता मंगलोची असणार ब्रह्मोत्सव असेल आता ना ऑगस्ट मध्ये बलराम जयंती आता त्यामुळे एवढ्या यात्रा नाही नेते प्रभू आता वर्गही सुरू होतील जून जून पासून वर्ग सुरू होतील तर आता बहुतेक बाकी यात्रेवर नाहीय फोकस आता काही तर मागच्या वर्षी गेले होते हो होला गेली होती मागच्या वर्षी दोन आता अयोध्या वाराणसी पण यात्रा झाल्या आता लेटेस्ट म्हणजे रामेश्वरम आणि कांचीपुरम
या यात्रा झाल्या पण त्याच्यानंतर यात्रा थांबवल्यात आता मला वाटत ब्रह्मोत्सवच आहे ब्रह्मोत्सवानंतर मग मला वाटत परत होतील यात्रा हरे कृष्ण हरे कृष्ण तर ठीक आहे कोणाला प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया पण मला सगळ्यांना एक सांगायच आहे आता उपदेशामृत आपल पूर्ण झालेल आहे त आपला पहिला टप्पा महणजे पहिल मॉडल आहे तुमच्या तिसऱ्या टप्प्यावरच तिसऱ्या लेव्लच पहिलं तर मी तुम्हाला आता हा आठवडा पुढचा आठवडा पूर्ण देते आपण लगेच यशोपनिषद सुरू नको करूया आपण थोडं थांबूया आणि आपण एक आठवडा घेऊया आणि या उपदेशामृताला सगळ्यांनी खूप छान वाचा आणि प्रत्येकानी पुढच्या आठवड्यामध्ये ग्रुप वर मला सांगा की तुम्हाला
त्या उपदेशा उपदेशामृताच्या कुठल्याही श्लोकाचा कुठलाही भाग तुम्ही घेऊन त्याच्यावर प्रेझेंट करा आणि एखादा श्लोक घ्या तुम्ही कुठलाही श्लोक घेऊ शकता किंवा एखादी संक्षिप्त त्या श्लोकामधल पहिला श्लोक घ्या दुसरा तिसरा जो तुम्हाला कळलाय जो तुम्हाला जास्तीत जास्त योग्यपणे तुम्ही प्रेझेंट करू शकता तर मला सगळ्यांना तेच सांगायचं की मी एक आठवडा सगळ्यांना देते आजचा हा मंगळवार आहे बुधवार आहे आज तर बुधवार ते पुढचा पुढचा आपण शनिवारी वर्ग नसेल मंगळवारी वर्ग नसेल इन पुढच्या शनिवारी वर्ग नाही त्याच्यानंतरच्या मंगळवारी आपण सुरू करू ईशोपनिषद तर ईशोपनिषद सुरू करण्याच्या आधी आधीच्या मंगळवारी आपण निश्चित हे प्रेझेंटेशन घेऊ तर तुम्हाला सगळ्यांना मान्य
आहे मी आधी पहिल्यांदी सगळ्यात पहिला प्रश्न विचारते की तुम्ही सगळे तयारी करू शकाल का छोटासा एखादी पॅरेग्राफ घ्या किंवा श्लोकाचा छोटा भाग घेतलात श्लोक पूर्ण घेतलात तर आनंदच आहे पण तुम्हाला आवडेल काही एक तुम्हाला खूप उपयोग होईल त्याचा तुमचा अभ्यास ठरवायला खूप तुम्हाला मदत होईल माता माताजी मी ना 22 तारखेपासून एक जून पर्यंत मी मला माझ्या सासूबाईंच वर्षश्राद्ध आहे आणि ते गावाला फार मोठा कार्यक्रम आहे अच्छा बर बर 22 मे ते एक जून आपण काय करू आपण आता पुढचा आठवडा घेतच नाही आहोत तर आपण साधारण बघूया म्हणजे आपण घाई नको करू एक दोन आठवडे देऊया
आणि त्याच्यानंतर आपली एक नवीन बॅच पण आपल्याबरोबर जॉईन होती तर तेव्हा मी यशोपनिषद तर आपण दोन आठवडे घेऊया पूर्णपणे यस नक्की तर तुम्ही त्या वेळामध्ये आता या वेळामध्ये तुम्हाला जर आता जेव्हा तुमचं ते कार्यक्रम म्हणजे ते होण्याच्या आधी वर्षश्राद्धा होण्याच्या आधी जर वेळ असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तयारी करा आजची तारीख किती आहे अजून आत्ताशी 13 तारीख आहे तर आपण हे 15 दिवस मी तुम्हाला सगळ्यांना देते तयारी करून घेऊ शकते माताजी पण म म्हणजे पर्सनली मला तिथे गावाला जावं लागणार आहे 23 24 तारखेला बरोबर हरकत नाही तुम्ही तयारी करा मी तुम्हाला सगळ्यांना वेळ देते आणि नंतरचा
जो येईल मंगळवार जून मधला तेव्हा आपण प्रेझेंटेशन घेऊ आणि मग मी यशोपनिषद सुरू कर्ला काय वाटत सगळ्यांना चालेल चालेल माताजी चालेल श्रावणी माताजी नवनाथ प्रभूजी सगळ्यांनी मात्र सहभाग घ्यायचा प्रत्येकानी सहभाग घ्यायचा तुम्हाला जे कळेल चालेल मातास मी सगळ्यांना ग्रुप खुला करते आणि प्रत्येक प्रका एक एक कुठलाही पहिल्या श्लोकापासून ते अराव्या श्लोकापर्यंत कुठला तुम्हाला पॅरेग्राफ घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एक त्याचा एक दोन पानांवरती किंवा काही असेल तर ते तुम्ही मला पाठवा आणि आम्ही माताजी याच्यावर प्रेझेंट करू हे तुम्ही सांगा पण त्याच्याशिवाय मी पुढे नाही जाणार की सगळ्यांनी प्रेझेंट करायची पद्धत काय असेल माताजी फक्त तुम्ही श्लोक
बनवलात किंवा अस पीपीटी मग तुम्ही असं मी जे उपदेशामृत आहे ना ते उघडून तुम्ही तसं केलात किंवा तुम्ही पीपीटी बनवायचा प्रयत्न केलात तरी खूप छान छान आवडेल म्हणजे तुम्ही एक छान छोटसं प्रेझेंटेशन बनवलं एक अर्ध्या तासाचं तर खूप छान वाटेल 15 मिनिटाच बनवा खूप पण मी सांगत नाही तुम्हाला तर त्याप्रमाणे तुम्ही विचार करा आणि तुम्हाला प्रत्येकाला एक एक श्लोक हवा आहे का त्याचा एक भाग हवा आहे अच्छा पीपीटी कस बनवतात ते नाही जमणार माताजी कस ते पीपीटी कस बनवायचं हरकत नाही एक काम करूया बनवू नका काही बनवायची पण मी काहीच कमपशन ठेवत नाही तुम्ही त्याच्यावरती
बोला माताजी चालेल बोलेल चालेल बस बस चालेल कोणी काही पीपीटी पण बनवायची मी काही बंधन ठेवत नाही ज्यांना शक्य असेल आवड असेल त्यांनी बनवा पण अदरवाईज कुणाला काही मॅडेटरी नाहीये तर तुम्ही त्या श्लोकावरती बोललात की माताजी आम्ही पहिल्या श्लोकावरती बोलतो दुसऱ्या श्लोकावर किंवा तिसऱ्या आता असे 11 आहेत आणि तुम्ही सगळेजण आहात नऊ दहा जण आहात तर तुम्ही प्रत्येक श्लोक घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला जे छोटा भाग त्याच्यातला घ्यायचा तरीही तुम्ही बोलू शकता बोलू शकतो माताजी आरामात बोलू शकतो हरी बोल हरी बोल तेच पाहिजे माताजी तर सगळ्यांची तयारी आहे सगळ्यांनी मला एकदा हँडरेज करून सांगा सगळ्यांना
कारण प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे आणि प्रत्येकाने विमल माताजी संजना माताजी विनल माताजी नवनाथ प्रभूजी हे सगळे तुम्ही जे नऊ द जण आहात प्रत्येकाने याच्यात सहभाग घ्यायचा आहे यस तीन जणांनी हरेस केले आहेत बाकी सगळ्यांचे येऊ दे यस हरी बोल हरी बोल माताजी मला विचारायचं होतं एकदम असं जस आपली लंग्वेज आपल्या लँग्वेज मध्ये मराठी मध्ये सांगितल चालेल ना अस एकदम आध्यात्मिक जस आपल्याला येत नाही नाही नाही माताजी तुम्हाला जसं येईल तसं माताजी आता मी जसं तुम्हाला प्रयत्न करते मग त्याच्यासाठी तुम्ही भागवताचे मग ते वाचा पूर्ण आता एक श्लोक जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये भगवद्गीतेचे संदर्भ भागवताचा काही
संदर्भ हे तुम्ही मुख्य म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही त्या श्लोकावर किंवा तेवढ्या त्या मुद्द्यावर तुमच्या बोला माताजी ते खूप छान होईल म्हणजे तर त्याच्यासाठी असं काही नाही तुम्ही जी भाषा भाषाशैली वापराल माताजी सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही तुमच्यानी बोला तिथे कुठेही काही बंधन नाहीये तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर निश्चित मी पण सांगेन पण खूप भारी बोल सगळ्यांनी हँडरेज केलाय खूप आनंद आहे आणि सगळ्यांनी खूप छान तयारी करा मी 15 दिवस तुम्हाला देते आणि त्यानंतरच्या मंगळवारी किंवा शनिवारी आपण तुमचं प्रेझेंटेशन ठेवू दोन याच्यामध्ये ठेवूया तर पाच पाच जणांच असं ठेवलं तरी हरकत नाही आपल्याला घाई नाही त्याच्यानंतर
आपण यशोपनिषद सुरू करू आपल्याला एक अजून बॅच आपल्याबरोबर जॉईन होती तर तुम्ही सगळे छान हँडरेस केलेले आहात आणि सगळे छान तयार करा काही माझी मदत लागली तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा चालेल सगळेजण ग्रुपवर पाठवाल का की आम्ही या विषयावर करतोय म्हणून पाठवायच एक दोन दिवसामध्ये अजून चार दिवस घ्या माताजी चार पाच दिवस घ्या ओके आरामात वेळ घ्या त्यानुसार प्रत्येकानी एक मेसेज टाका की आम्ही याच्यावरती तयारी करतो याच्यावर मी कोणाला कुठला विषय मी नाही देते मग मी तुम्हाला तुमची मुभा दिली आहे तुमच्या आणि तुम्ही तयारी करा फक्त उद्देश हेच आहे की तुम्ही प्रिचिंग साठी साधारण मग
ती तयार होते आणि तुम्हाला ते किती तुमची तुम्हाला स्वतःलाच एक कुठेतरी किती कळलं आपल्याला त्यातलं हे सुद्धा तुम्ही स्वतःला असेस करू शकता तेवढाच प्रयत्न आहे त्याच्या मागे मागच उद्दिष्ट तर नक्की सगळ्यांनी अगदी चार पाच दिवस घ्या आणि मला या आठवडे अखेर जरी तुम्ही पाठवलत रविवार पर्यंत की माताजी आम्ही या याच्यावरती बोलतोय किंवा याच्यावर तर निश्चित तुम्हाला सगळ्यांना आवडेल का मी तुम्हाला काही मदत करायला हवी काही विषय द्यायला तुम्हीच विषय देऊन द्या ना माताजी चालेल तुम्हाला तस हव आहे हो चालेल चालेल सगळ्यांना तसं हवय सगळ्यांनी सांगा मला आपले आपले विषय मी तुम्हाला उलट स्वातंत्र्य दिल की
तुम्हाला जे योग्य वाटेल तसं तुम्ही करा तर तुम्हाला काय वाटत आहे मी द्यावं का संजना माताजी माताजी हो चालेल माताजी तुम्ही द्या मी देऊ तुम्हाला विषय मला एक दोन दिवस द्या मी सगळ्यांना जेवढे तुम्ही बघता आहात आता तर मी सगळ्यांना एक एक विषय देते आणि त्या विषयावर तुम्ही तयार हरकत चालेल चालेल माताजी तुम्हीच विषय द्या म्हणजे एक प्रकारे आमची परीक्षा अजून जास्त चांगली होईल चालेल हरी बोल हरी ठीक आहे हरकत नाही सो मी तुम्हाला सगळ्यांना जे आता इथे प्रेझेंट आहेत तर त्या सगळ्यांना श्रावणी माताजी संजीवनी माताजी नवनाथ प्रभूजी रत्ना माताजी अर्चना माताजी विमल माताजी आणि
संजना माताजी आणि अजूनही काही मला वाटतं एक दोन असतात कल्याणी माताजी होत्या तर त्याप्रमाणे मी याच्यावरती टाकते ग्रुपवरती मला एक दोन दिवस द्या मी तुम्हाला छानपैकी विषय देते त्याप्रमाणे तुम्ही तयारी प दिवस पुरे तुम्हाला हो माताजी हो प्रेझेंटेशन मात्र तुम्ही एक दोन जून नंतरच घेणार ना हो हो नक्की ना प दिवस ठेवूया आपण आणि त्यानंतरच प्रेझेंटेशन झाले की मग मी विश्वपनिषद सुरू करेल खूप छान आनंद आहे आणि यानुसार आपल्याला एक छान वेगळा अनुभव तुम्हाला घेता येईल तर सगळ्यांनी सहभाग मी तुम्हाला विषय देते सगळ्यांना ठीक आहे चालेल पण मी तुम्हाला प्रत्येक भक्त मी तुम्हाला एक विषय
दिल्यानंतर थोडी गडबड कशी होईल की प्रत्येक भक्तानुसार विषय देणं की मी बघते त्याच्यावर काम करते कारण की तुम्हाला विषय निवडून मग पुन्हा त्याप्रमाणे करायला लागेल मी विषय प्रत्येकाच्या नावाने असे देऊ का तोच विचार करते तर मला तसं करणं योग्य होईल का मी एक रॅडमली तुम्हाला देऊ विषय तर ठीक आहे मी ग्रुपवर तसं तुम्हाला कळवते पाहिजे तर आता प्रत्येकाच्या नावाने वेगळं म्हणजे गडबड होणार नाही माताजी प्रत्येकाच्या नावाने देऊ ना तसं करूया हरकत नाही तुमच्या सगळ्यांची एकदा स्क्रीनशॉट मी घेऊन ठेवते तुम्ही सगळे आहात तेवढ्यांचेच मी एक मिनिट द्या मला एक स्क्रीनशॉट घेते तुमचा ओके माताजी माताजी संजना
माताजी मला वाटत कल्याणी माताजी तेजू माताजी तेही असतात हरकत नाही चालेल डन ठीक आहे मी तुम्हाला नावाप्रमाणे तुमच्या तुम्हाला विषय पाठवते आणि ग्रुपवर पाठवते तयारी करून ठेवा सगळ्यांनी आणि त्याप्रमाणे आपण ठेवू प्रेझेंटेशन ठीक आहे हरी बोल हरे कृष्णा हरे कृष्ण प्रार्थना मंत्र घेते मी वैष्णव मंत्र घेते देवचपतिताना पावने वैष्णवेभ नमो नमः अनंत कोटी वैष्णवृंद की जय शला हरिदास ठाकूर की जय जगद्गुरु शला प्रभुपाद की जय हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे किती जण एकादशीच व्रत करता आजचे आजच सगळे करता एकादशी हो माताजी एकादशी आहे आज एकादशी
सगळ्यांची नाही करत बर हरकत नाही माताजी प्रयत्न करा हळूहळू हळूहळू पुढे जाताय आणि तुमच्या यानी जा तुम्ही फक्त मी सहज जाणून घ्यायला पण भक्तीमध्ये पुढे जायतोय आपण जसं म्हणतो ना की अध्यात्मिक प्रगती तसा हा एक भाग आहे सो एकादशीच महत्त्व खूप आहे प्रत्येक एकादशीच वेगळा सिग्निफिकन्स असतो प्रत्येक याच महत्त्व खूप आहे आजची अपरा एकादशी आहे आपली तर त्यानुसार प्रत्येकानी प्रयत्न करा आणि हे उपास असतो हा 15 दिवसातन एकदा येत असले एकादशी आणि फक्त कडधान्यांपासून हा उपास असतो तर नक्की प्रयत्न करा आणि नाही तर नामस्मरण मात्र या दिवशी जास्तीत जास्त करा जितक नामस्मरण करता येईल तितक
करण्याचा प्रयत्न करा बाकी तुम्ही गोष्टी जशा तुम्हाला शक्य होतात तस तुम्ही अध्यात्मिक प्रगती साधा हरे कृष्ण सगळ्यांना खूप शुभेच्छा तुम्ही हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण हरे कृष्ण एक मिनिट ठीक